Agriculture
अवकाळी पावसाचा शेतक-याला तब्बल ५ लाख रुपयाला फटका !
प्रदीप मुरमे : निलंगा तालुक्यातील माळेगाव येथील शेतक-याची पपईची बाग अवकाळी पावसात पुरती उध्वस्त झाल्याने शेतक-याला तब्बल ५ लाख रुपयाचा फटका बसल्याने अर्थकारण कोलमडले ...
RBIने दिलेल्या मुदत वाढीनंतर तरी 24 तासात जनतेकरिता आर्थिक पॅॅकेज जाहीर करावे
मुंबई : RBIने आज लघु मुदतीचे कर्ज घेण्याची मुदत 30% वरून 60%वर वाढवली आहे. त्यामुळे राज्यातील जनते करिता राज्य सरकारने आतातरी आर्थिक पॅॅकेज जाहीर ...
राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका – धनंजय मुंडे
बीड : कोरोनाने देशभरात हाहाकार माजवला आहे. राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
अजून चार महिन्याने सीजन आहेच तुम्ही या आमच्याकडे बांधूनच ठेवतो, सानप कारखानदारांवर भडकले
बीड : कोरोनाने देशभरात हाहाकार माजवला आहे. राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
कडू कारल्यावर कोरोनाचे संकट, मेहनतीने पिकवलेले पिक शेतातचं फेकून दिले
रायगड :राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्याने लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर याचा नक्कीच परिणाम होत आहे. तसाच ...
‘त्या’ शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंनी दिला दिलासा…
परळी : जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना/व्यापाऱ्यांना आता भाजीपाला गल्लोगल्ली जाऊन विकावा लागत आहे, परंतु परळी व परिसरातील जास्त भाजीपाला असणारे शेतकरी, वयोवृद्ध शेतकरी व ...
उसतोड कामगारांबद्दल सरकारला संवेदना आहेतच की नाही ? राम सातपुतेंचा उद्विग्न सवाल
सांगली : कोरोनाने देशभरात हाहाकार माजवला आहे. राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
कुणीही उपाशी पोटी झोपणार नाही याची काळजी घ्या ; अमित देशमुखांच्या प्रशासनाला सूचना
लातूर : लातूर जिल्हा आजवर कोवीड-19 मुक्त राहिला आहे यात सर्वांचेच योगदान आहे, यापुढेही आपला जिल्हा सुखरूप ठेवायचा आहे त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन ...
कोरोना ‘ब्रेक’नंतर भारत मोठा ‘टेक ऑफ’ घेईल : देवेंद्र फडणवीस
मुंबई : कोरोनामुळे आपण सारे ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती अनुभवत असलो तरी येणार्या काळात भारत मोठा ‘टेक ऑफ’ घेईल, असा आशावाद माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील ...
भाजीपाला-फळे विक्रीसाठी रेशन किवा अन्य दुकाना समोर जागा उपलब्ध करून दयावी : अमित देशमुख
लातूर : कोवीड १९ / करोना विषणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर महापालीकेने शहरात लॉकडाऊन संबंधिच्या सुचनांचे काटेकोर पालन करावे, प्रभागनिहाय भाजीपाला व फळे विक्रीसाठी रेशन ...