Agriculture

द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध: आ. सुभाष देशमुख

सोलापूर : दुष्काळ त्यानंतर अवकाळी पाऊस आणि कोरोना यामुळे द्राक्ष बागायत उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मात्र त्यांनी खचून न जाता या संकटाशी ...

अमरावतीत गठ्ठा मतांचे राजकारण थांबवा आणि भिलवाडा पॅटर्न लागू करा ; शिवराय कुळकर्णी यांची मागणी

अमरावती : अमरावती शहरात आज पुन्हा एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. आता कोरोना बाधितांची संख्या सहा झाली आहे. या सहाही लोकांना कोणाच्या संपर्कात ...

सोयाबीनच्या घरच्या बियाण्याला बुरशीनाशक लावून वापरल्यास उगवण क्षमता अधिक वाढेल

लातूर : राज्यामध्ये सन 2019 मध्ये उशीरा पडलेला पाऊस व सोयाबिन पिकाच्या काढणीच्या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे सोयाबिन बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर परीणाम झालेला ...

पुणे ‘पॅटर्नʼमुळे अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा

पुणे : लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कोरोना साथीचा संसर्ग रोखण्याकरीता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तथापि, या कालावधीमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा ...

नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाउन आवश्यकच ; विजय वडेट्टीवार यांचं प्रतिपादन

टीम महाराष्ट्र देशा : शासनाची भूमिका लॉकडाउन करुन जनतेला अडचणीत आणण्याची नसून ती सुरक्षेकरीता आहे, याबाबत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा असे आवाहन जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ...

शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रांना देण्यात येणाऱ्या परवानग्यांसाठी ग्रामस्तरावर नियोजन करा : जिल्हाधिकारी

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन आणि संचारबंदीचा येत्या खरीप हंगामावर परिणाम होवू नये यासाठी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांबाबत नियोजन करण्यात आले ...

सहकार क्षेत्रातील दुध व्यवसायाबरोबरच खासगी क्षेत्रातील दुध व्यवसायाकडे लक्ष द्या – रणजितसिंह मोहिते पाटील

माळशिरस : राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विडीओ काँफरन्सींग दवारे रणजितसिंह मोहीते पाटील यांच्याशी संवाद साधुन लोकडाउन काळातील सहकार व अन्य ...

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासा, लॉकडाऊनमध्ये सरकारने दिली नवीन सूट

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन पाळले गेले आहे. त्यामुळे राज्यातील  शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व आर्थिक व्यवहार हे ...

बाजार समित्यांचे व्यवहार २१ एप्रिल पासून सुरु करण्याची परवानगी द्यावी : अमित देशमुख

लातूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वतःची मानक कार्यप्रणाली(SOP) तयार करावी. त्या प्रणालीची तपासणी जिल्हा उपनिबंधक यांनी ...

२० एप्रिलपासून राज्यात कापूस खरेदी सुरू करण्याचा मानस – बाळासाहेब पाटील

मुंबई : यंदा राज्यात कापसाचं उत्पादन चांगल्या प्रकारे झालं आहे. त्यानुसार भारतीय कापूस निगम महामंडळ (सीसीआय) मार्फत आणि कापूस फेडरेशनच्या वतीनं राज्यात अनेक ठिकाणी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!