Agriculture

कोविडपश्चात काळात एमएसएमईला व्यापक संधी : देवेंद्र फडणवीस

मुंबई : कोविडनंतरच्या काळात जागतिक पातळीवर काही ट्रेड बॅरियर्स निर्माण होण्याची शक्यता पाहता लघु आणि मध्यम उद्योजकांना (एमएसएमई) व्यापक संधी निर्माण होतील, असे माजी ...

सरकार घेत नाही कांदा म्हणून शेतकऱ्यांचा झालाय वांदा !

अकोला : केंद्र सरकारने नाशिक परिसरात नाफेडद्वारे कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला जिल्ह्यातही सुमारे सहा हजार एक्करवर कांदा उत्पादन घेतले जात आहे. ...

राज्यातील ९०% ऊसतोड मजुर परतीच्या वाटेवर, बीड जिल्ह्यात १८ हजार ऊसतोड मजूर आतापर्यंत गावी पोचले!

बीड : राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळातही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सतत पाठपुरावा करून ऊसतोड मजुरांना स्वगृही परतण्याची परवानगी मिळवून दिली. आज (दि.२२) ...

बीड जिल्ह्यात १८ हजार ऊसतोड मजूर आतापर्यंत गावी पोहचले !

बीड : राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळातही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सतत पाठपुरावा करून ऊसतोड मजुरांना स्वगृही परतण्याची परवानगी मिळवून दिली. बुधवार सायंकाळी ...

पुणे विभागात 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार ...

…आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर क्षणात दिसणारी चिंता दूर होऊन त्या जागी हास्य फुलले

शहादा : शहादा आडत व्यापारीपेठेचा परिसर ट्रॅक्टरच्या आवाजाने रात्री 9 च्या सुमारास तिथली शांतता भंग केली. बाजार समितीतील शांतता शेतकऱ्याच्या चिंतेत भर घालणारी …ट्रॅक्टरमध्ये ...

प्रधानमंत्री पीक विमा योजना व फळपीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक

टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व उद्योग आणि व्यवसाय बंद ...

२३ तारखेपासून जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू; हरभरा खरेदीसाठी दोन दिवसात ग्रेडर नेमण्याचे आदेश

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असला तरी बीड जिल्ह्यातील नागरिकांना या धोक्यापासून दूर ठेवण्यात प्रशासनाच्या मदतीने यश आले आहे, येथून पुढे देखील ...

सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्जाचे पुनर्गठन करून पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे : रयत क्रांती संघटना

टीम महाराष्ट्र देशा : शेतीचा खरीब हंगाम सुरू होण्यास एक महिना अवधी आहे, सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना पीक कर्ज व सरसकट पुनर्गठित पीक कर्ज व बी-बियाणे ...

दुष्काळात तेरावा महिना ! जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत प्रचंड वाढ

तुळजापूर : करोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर  दिवसेंदिवस लाँकडाऊन वाढत असल्याने  शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसताना शहरी भागात माञ व्यापारी वर्गाकडील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत दिवसेंदिवस ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!