Agriculture
सिल्लोड आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर उपासमाची वेळ, दुकाने सुरु करण्याची मागणी
औरंगाबाद : सिल्लोड येथील सर्व भाजीपाला व आठवडी बाजारातील व्यापारी शेतकरी यांना बाजार पट्टी मध्ये सोशल डिस्टंसिंग चा वापर करून दुकाने थाटण्यास परवानगी देण्यात ...
‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’
नवी दिल्ली- केवळ देशातच नव्हे तर जगभरात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. या विषाणूमुळे सर्वच देशांची डोकेदुखी वाढली असून या विषाणूचा बंदोबस्त करण्यासाठी ...
‘शेतकऱ्यांची दिशाभूल करणे थांबवा, आमच्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतः नीट अभ्यास करा’
जळगाव – जळगाव जिल्ह्यात आज गुरुवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात प्रचंड नुकसान झालं आहे. ...
धक्कादायक : मानवाला बर्ड फ्लूचा संसर्ग; चीनमधील घटनेने जगाचे टेन्शन वाढलं
मुंबई : चीनमध्ये एका माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचा धक्कादयक प्रकार उघडकीस आला आहे. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी चीनमधील जिआंगसु भागात बर्ड फ्लूचे ...
‘उद्धवजी… जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका’
गेवराई – कोरोनाचे नियम पाळून खत व बियाणे खरेदी करण्यासाठी गेलेल्या गेवराई, किनगावचे शेतकरी मोतीराम चाळक यांना पोलीसांनी बेदम मारले. बीड दौऱ्यावर असणाऱ्या भाजपा ...
‘कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करा अन्यथा तुमची खैर नाही’, खा.हेमंत पाटील यांची बँक अधिकाऱ्यांना तंबी
हिंगोली : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचा शेतकऱ्यांना होणारा पीक कर्ज पुरवठा तीन वर्षात अत्यंत खालावला आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. कर्ज ...
‘पीक विमा कंपन्यांची नार्को टेस्ट केल्यावरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल’, मंत्री अब्दुल सत्तार आक्रमक
औरंगाबाद : पीक विमा कंपन्यांनी काहीतरी मॅचफिक्सिंग केली. त्या विमा कंपन्यांची नार्को टेस्ट व्हावी. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल. यातून सत्य समोर येईल. कोरोनाच्या काळात ...
मान्सून लांबणीवर ? केरळात १ ऐवजी ३ जूनला दाखल होणार, तर राज्यात मान्सून पूर्व पावसाचा इशारा !
मुंबई : देशात यंदा मान्सून हा वेळेत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, यंदा मे महिन्यात एकामागे एक चक्रीवादळ देशात धडकल्यामुळे मान्सूनचं आगमन ...
पीक विमा मिळत नसल्याने महिला शेतकरी करणार आंदोलन
बीड : जिल्ह्यातील नेहमी अडचणीत असलेला शेतकरी दोन वर्षांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे. सरकार दरबारी वारंवार खेटे मारूनही विमा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष ...
‘नुकसानीचे प्रमाण पाहता राज्य सरकारने जाहीर केलेली मदत कोकणवासियांची क्रूर थट्टा करणारी आहे’
मुंबई – कोकणातील वादळग्रस्तांना राज्य सरकारने जाहीर केलेली २५२ कोटींची मदत फसवी असून यातून वादळग्रस्तांच्या पदरात काहीच पडणार नाही. कोकणवासीयांच्या संतप्त भावना शांत करण्यासाठी ...