Agriculture

विजांच्या कडकडाटात पावसाने शहराला धुतले; सखल भागात साचले पाण्याचे तळे

औरंंगाबाद : शहर आणि परिसरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर कडक ऊन आणि कमालीचा उकाडा जाणवत असताना रविवारी (दि.६) सायंकाळी आकाशात काळे ढग दाटून ...

शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदीचे पक्के बिल घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यासह जिल्ह्यातील शेतक-यांना खरिप हंगामातील पिक पेरणीचे वेध लागल्याने शेतक-यांची बी-बियाणे, खते, शेतीसाठी लागणाऱ्या औजारांची जुळवा जूळव करणे सुरू झाले आहेत. ...

मंजूर प्रकल्प थांबवणारे राजेश टोपे वांझोटे मंत्री, बबनराव लोणीकर यांची जहरी टीका

जालना : जालन्याचे विद्यमान पालकमंत्री राजेश टोपे आणि आधीचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यातील वाद कायमच चर्चेत असतो. पालकमंत्री राहिलेले आमदार बबनराव लोणीकर यांनी आरोग्यमंत्री ...

‘सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करा’, शिवसेना खासदाराचे ‘महाबीज’ला पत्र

उस्मानाबाद : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी बांधव खते व बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी निविष्ठाधारक दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांमधून महाबीज कंपनीच्या ...

‘सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करा’, शिवसेना खासदाराचे ‘महाबीज’ला पत्र

उस्मानाबाद : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी बांधव खते व बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी निविष्ठाधारक दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांमधून महाबीज कंपनीच्या ...

प्रत्येक वर्षी किमान दहा कोटी वृक्ष लगवडीचा राज्यमंत्री बनसोडेंचा संकल्प

लातूर : राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वनक्षेत्रात असमतोल आहे. पर्यावरण समतोलासाठी प्रत्येक जिल्ह्यात एकूण भूक्षेत्राच्या ३३ टक्के वनक्षेत्र असणे गरजेचे आहे. लातूर जिल्ह्याचे वन क्षेत्र ...

‘खाम नदी परिसरातील दोन हजार वृक्ष शहराला शुद्ध हवा देतील’

औरंगाबाद : खाम नदी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दोन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून हे वृक्ष शहराला शुद्ध हवा देतील,असे महानगरपालिका आयुक्त तथा ...

लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड

औरंगाबाद  : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी महानगरपालिकेच्या वतीने खाम नदी परिसर, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक स्मृती उद्यान यासह शहरातील विविध भागात दहा हजार वृक्षांची ...

उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा, भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना सल्ला

लातूर: निसर्ग ही आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे, निसर्गाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्याने पर्यावरणाचा समतोल तर राखला ...

उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा, भाजप आमदाराचा शेतकऱ्यांना सल्ला

लातूर: निसर्ग ही आपल्याला लाभलेली दैवी देणगी आहे, निसर्गाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्याने पर्यावरणाचा समतोल तर राखला ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!