Agriculture

खतांच्या किंमती कमी करुन शेतकर्‍यांपुढील आर्थिक संकट थांबवा, आपची मागणी!

औरंगाबाद : खतांच्या भरमसाठ किंमती वाढवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. शेतकरी वर्ग मशागतीच्या कामाला लागला आहे. पण केंद्र सरकारने खतांच्या ...

उजनीच्या पाण्यावरून संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे, पंढरपूर सातारा महामार्गावर टायर जाळत आंदोलन

सोलापूर – उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदामंत्र्यांनी रद्द झाल्याचे सांगितल्यानंतरही उजनी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आली आहे. ...

‘मुख्यमंत्री ३ तास सुद्धा कोकणात फिरू शकले नाहीत, कोकणवासीयांबाबत काय संवेदना आहे हे दिसून आलं’

मुंबई  – ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची ते पाहणी करत आहेत. कोकण किनारपट्टी भागाला या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. अनेक घरांचे, बागायतींचे नुकसान ...

कन्नड तालुक्यात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात

औरंगाबाद : कन्नड तालुक्यात शेतक-यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अतिशय महत्वाचा आहे. तालुक्याचे खरीप हंगामाचे सरासरी लागवड क्षेत्र अंदाजे ९९ हजार ८३१ हेक्टर आहे. तालुक्यात ...

सुधारित अनुदान जाहिर होण्याच्या पूर्वीच्या किंमतीत खत विक्री होत असल्यास ‘अशी’ करा तक्रार

पुणे – गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला ...

सत्ताधारी लोकप्रतिनिधी पीक विम्यासाठी तोंड कधी उघडणार ?- राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद: खरीप २०२० मध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीपोटी हक्काचा पीकविमा जिल्ह्यातील ८०% शेतकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही. वारंवार पाठपुरावा करून देखील विमा कंपन्या, कृषिमंत्री, संबंधित अधिकारी ...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार ‘उभारी’!

औरंगाबाद : उभारी २.० या उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. भविष्यातील नियोजनासाठी जिल्ह्यातील २०१५ ते २०२० या कालावधीत ...

 ‘फडणविसांनी मोदींकडे पॅकेजसाठी आग्रह धरला तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल’

मुंबई  – कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच परंतु महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले ...

‘कोकणच्या जनतेने शिवसेनेला आजवर भरभरून दिले, मात्र आज त्याच जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडले’

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकणच्या धावत्या दौऱ्यातून आपत्तीग्रस्त कोकणवासीयांच्या पदरी काहीच पडले नाही. आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री नुकसान भरपाई जाहीर करतील अशी अपेक्षा होती, ...

शरद पवारांचा पहिला मोर्चा अन् विठ्ठलराव विखे पाटील म्हणाले माझा कारखाना कायमचाच बंद करतो !

अहमदनगर : पवार आणि विखे हे दोन परिवार महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवरफुल परिवार म्हणून ओळखले जातात. पवार आणि विखे कुटुंबातील संघर्ष तसा फार जुना आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!