Agriculture
मृग नक्षत्राने फिरवली पाठ; पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतेत
औरंगाबाद : यंदा वेळेवर मान्सुनचे आगमन होणार असल्याचे हवामान खात्याने सांगतिले असल्याने कधी नव्हे तो बळीराजाच्या बी-बियाणे खरेदीसाठी लगबग करु लागले. यंदा खरीप अगदी ...
पोकरा योजना राबविण्यात वैजापूर कृषी उपविभागाचा राज्यात प्रथम क्रमांक
औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना राबविण्यात वैजापूर कृषी उपविभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सिल्लोड व हिंगोली कृषी उपविभागाने ...
तेरणा साखर कारखाना सुरू करावा; शेतकऱ्यांची जोरदार मागणी
उस्मानाबाद: जिल्ह्यातील महत्वाचा कारखाना आणि मारठवड्यातील पहिला साखर कारखाना आस ओळख असलेला तेरणा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी येथील शेतकाऱ्यांकडून ...
औरंगाबाद तालुक्यातीला ‘जलजीवन मिशन’ची माहितीच नाही; अनेक गावात शासकीय पाणी योजना पोहोचली नाही
औरंगाबाद : गावागावात पाणी पोहोचावे यासाठी शासनाकडून अनेक पाणी योजना राबविल्या जातात. मात्र औरंगाबाद तालुक्यातील अनेक गावांना शासनाच्या या पाणी योजनांची माहिती नसल्याची बाब समोर आली ...
‘या’ चुका तुम्हीही केल्या असतील तर तुम्हाला मिळणार नाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ
नवी दिल्ली – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी लक्षात घेऊन सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार एका वर्षामध्ये ...
कृषि अधिकाऱ्यांकडून निलंगा येथे पिकांची पाहणी; आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या दिल्या सूचना
लातूर: जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील निलंगा, औराद श. व कासार शिरसी कृषि मंडळामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी खरीप हंगामातील विविध पिकाची पीक ...
खरीप हंगाम यशस्वी कण्यासाठी लातूरमध्ये कृषि संजीवनी मोहीमेला सुरुवात
लातूर: जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी २१ जुन ते १ जुलै दरम्यान कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येणार आहे. खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी ...
रानफुलांनी बहरणार अजिंठा लेणीचा परिसर!
सिल्लोड : जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या सौंदर्यात भर पडावी, येथील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळावी व स्थानिकांना यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी अजिंठा लेणी ...
कोरोना काळात शेतकरी राबला म्हणून इतर जगले – विजय वडेट्टीवार
चंद्रपूर : संपूर्ण जगावर तसेच देशावर आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवन अक्षरशः थांबले. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला. मात्र या संकटातही केवळ कृषी क्षेत्रामुळे आपण तग ...
‘पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी ३ टक्के व्याज सवलतीच्या योजनेचा लाभ घ्या’
मुंबई : राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला असून, ...