Agriculture

‘शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण द्यावे’ या मागणीसह जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ‘ठिय्या आंदोलन’

जालना: ‘शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण द्यावे’ या मागणीसह जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली असल्याचे बघायला मिळत आहे. मारठवड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संघटनेने आंदोलन तसेच ...

‘ग्रीन लातूर’साठी वृक्षलगवडीचा मास्टर प्लॅन तयार करा’, पालकमंत्री देशमुखांचे निर्देश

लातूर: राज्यात प्रतिवर्षी दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे शासनाने उद्दिष्ट ठरवले असून त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्याला ४३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले असले तरी ...

पैठणमध्ये स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट तांदूळ! प्रशासनाकडे नागरिकांच्या तक्रारी

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानात जुन महिण्याचे मोफतचे तांदुळ आलेले आसुन ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने एक प्रकारे मोफतचे धान्य देऊन ...

पिककर्जाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, परभणीत ‘रास्ता रोको’

परभणी: येथील वसमत रस्त्यावर काली कमान समोर शुक्रवारी दि. २५ जून रोजी सकाळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात ...

दूध उत्पादकांना दिलासा : दूध दरात वाढीसह एफ. आर. पी. चा कायदा करणार

मुंबई : दूध दर प्रश्नी राज्यात सुरू असलेल्या दूध उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी किसान सभा, शेतकरी संघटना व ...

कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह तंत्रज्ञानाचे धडे

जालना: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या कृषी संजीवनी ही मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम २१ जून रोजी सुरू करण्यात आली असून १ जुलै पर्यन्त ...

मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील

उस्मानाबाद : मराठवाड्याचा पाणी प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत असून मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे ...

एक विद्यार्थी एक वृक्ष; अजिंठा वन परिक्षेत्राचा उपक्रम, पहिल्या टप्प्यात लावणार २ लाख वृक्ष!

सिल्लोड : अजिंठा वन परीक्षेत्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ या अभियानाचा तसेच परिक्षेत्रातील वन जमिनीवर पहिल्या टप्यात लावण्यात येणाऱ्या २ लाख ...

हवामानाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, कृषीमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : राज्यात खरिपाच्या सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून राज्यात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत आहे. कोकण विभाग वगळता अन्यत्र ...

वट पौर्णिमा विशेष! चिंचवनचे ३५० वर्षे पुरातन व महाकाय वटवृक्ष लवकरच होणार ‘राज्य वारसा वृक्ष’!

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याचे वृक्ष वैभव म्हणून चिंचवनचे २ एकर आकाराचे व ३५० हुन अधिक वयाचे पुरातन वटवृक्ष ओळखले जाते. दोन वर्षांपासून सिल्लोड येथील ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!