Agriculture
‘शरद पवार कृषी तज्ज्ञ, कृषीमंत्री राहिले तरी शेतकरी समाधानी का नाहीत?’, निलेश राणेंचा प्रश्न
मुंबई : सात महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर कृषी आंदोलन चालू आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत केंद्र सरकारने ...
राज्याचा कृषी सुधारणा कायदा पावसाळी अधिवेशनात मंजुर होण्याबद्दल शरद पवार साशंक का ?
मुंबई – केंद्रीय कृषी कायद्याबद्दल राज्यात होणाऱ्या कृषी कायद्यात कोणकोणत्या बाबी असाव्यात यासंदर्भात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या सदस्यांनी नुकतीच खा. शरद पवारांसह ...
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध : अजित पवार
नाशिक : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले, त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन देऊन शेतमालाला योग्य भाव ...
‘केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही’
मुंबई : हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन केले. स्व.नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात ...
औरंगाबाद जिल्ह्यात खरीप हंगामात ३७७ कोटींचे वाटप!
औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी १ हजार २९२ कोटी ९६ लाख ४२ हजार रुपये ...
‘राज्यात मागच्या दाराने नव्या कृषी कायद्याच्या तरतुदी लादण्याची घाई’; किसान सभेने दिला आक्रमक इशारा
मुंबई : केंद्र सरकारच्या 3 विवादित कृषी कायद्यांमध्ये जुजबी बदल करून, या कायद्यांमधील बहुतांशी तरतुदी राज्यात नव्या कायद्याच्या रूपाने किंवा विद्यमान कायद्यांमध्ये काही बदल ...
महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार आहे हे संजय राऊत वारंवार का सांगत असतात ?
पुणे – महाविकास आघाडीत सध्या छुपे शीतयुद्ध सुरु आहे. श्रेयवाद ते ब्लेमगेम हे सर्व काही सरकारमध्ये सुरु असल्याचे वारंवार समोर येते. यामुळेच कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या ...
पीकविमा देण्यास टाळाटाळ; विमा कंपनीसह केंद्र, राज्य सरकारला खंडपीठाची नोटीस
उस्मानाबाद : शेतकऱ्यांना पीकविमा देण्यास टाळाटाळ केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान पीकविमा कंपनीसह ...
‘चिलापी मासे मीच उजनी धरणाच्या जलाशयात सोडले!’; पवारांनी सांगितली आठवण
सोलापूर – खासदार शरद पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीला ५० पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. पवार यांचे भाषण ऐकायला मिळणे,त्यांच्यासोबत गप्पा मारायला मिळणे ही ...
बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत, उत्कृष्ट बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी!
औरंगाबाद : बोगस बियाणांमुळे मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. ऐन पेरणीच्या वेळेसच नामांकित बियाण्यांची टंचाई निर्माण का होते. असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे. ...