Share

Nirmala Sitaraman | “महागाई कमी करणं आता आमचं प्राधान्य नाही…” – निर्माला सीतारामन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशातील महागाई मुळे सामान्य लोकांच्या खिशाला कात्री बसत आहे. अलीकडे तर जिवनाआवश्यक वस्तू घेताना देखील प्रत्येकाला दहा वेळा विचार करावा लागत आहे. अशातच निर्मला सीतारामन यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

महागाई कमी करणं आता आमचं प्राधान्य नाही – निर्मला सीतारामन

India Ideas Summit या भारत-अमेरिका या देशांनी आयोजित केलेल्या परिषदेत नोकऱ्यांची निर्मिती, संपत्तीचं समान वाटप, आणि आर्थिक विकास हे सध्याचं आमचं प्राधान्यक्रम आहेत, असं वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. महागाई गेल्या दोन महिन्यापासून कमी झाली आहे. त्यामुळे महागाई कमी करणं सध्या आमचा प्राधान्यक्रम नाही, असं देखील त्या म्हणाल्या.

सध्या अनेक गोष्टी समोर आहेत त्यामुळे योग्य प्राधान्यक्रम ठरवणं सध्या तरी शक्य नल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. काही गोष्टी अर्थात ठरवल्या आहेत आणि काही मागे ठेवल्या आहेत,” असं त्या पुढे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!