संजय राऊत

… आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू बोलता बोलता पाण्यात पडला; मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ या १२ मार्चपासून सुरू होणार्‍या दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी कराचीत दाखल झाला आहे. संघ कराचीतील त्यांच्या हॉटेलमध्ये आल्यानंतर विकेटकीपर-फलंदाज ...

‘पंजाबमध्ये राष्ट्रीय पक्षाने येणं गरजेचं होतं’ – संजय राऊत

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकांचा काल निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजप पक्षाला चांगले यश मिळाले आहे. मात्र पंजाबमध्ये भाजपला ...

शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत केला बदल; उत्पादन वाढण्याची दाट शक्यता!

नांदेड: खरिपात शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. पण रब्बी हंगामात प्रमाणात पाणी आणि शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल झालेला पाहायला मिळाला. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून ...

“गेली ५० वर्ष आम्ही मुंबई पालिका लढतोय इथे भगवा कायम राहणार”, राऊतांचा इशारा

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त मिळाला आहे. तर गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मात्र ...

गंभीर प्रश्नांकडे महाविकास आघाडीचे दुर्लक्ष, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा आरोप!

लालसगाव : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले, असा जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमाशी बोलताना ...

गंभीर प्रश्नांकडे महाविकास आघाडीचे दुर्लक्ष, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा आरोप!

लालसगाव : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले, असा जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमाशी बोलताना ...

पंजाबने BJP ला का नाकारले यावर चिंतन करायची गरज; संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई: काल (१० मार्च) पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले. युपीत भाजपला प्रचंड मोठी आघाडी मिळत बहुमत प्राप्त झाले. मात्र पंजाबमध्ये त्यांना निराशादायक निकाल मिळाला. ...

“भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसींचे योगदान त्यांना भारतरत्न द्यावा लागणार”, राऊतांचा टोला

मुंबई: उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल विरोधी पक्षाला धक्का लावून गेला आहे. भाजपने बहुमत मिळवत ३०० च्या आसपास टप्पा गाठत आपली ताकत दाखवून दिली आहे. ...

विराट करणार सचिनच्या विक्रमाची बरोबरी; माजी कोच म्हणाले “तो १० वर्ष…”

मुंबई: विराट कोहली विरुद्ध सचिन तेंडुलकर यांच्यात महान कोण? असा वाद भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये नेहमी सुरु असतो. आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध त्याच्या पिढीतील महान ...

…आम्ही सरकार पाडण्याचा प्रश्नच नाही- प्रकाश जावडेकर

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!