Share

‘पंजाबमध्ये राष्ट्रीय पक्षाने येणं गरजेचं होतं’ – संजय राऊत

Published On: 

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकांचा काल निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजप पक्षाला चांगले यश मिळाले आहे. मात्र पंजाबमध्ये भाजपला चांगला प्रतिसाद नाही मिळाला. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये संपूर्ण भाजपनी ताकद लावली परंतु पंजाब मध्ये भाजपने निवडून येण गरजेचं होतं परंतु त्यांना पंजाब सारख्या राज्याने का नाकारलं याचं चिंतन त्यांना करावं लागेल. तसेच पंजाब सारख्या सीमेवरच्या राज्यात राष्ट्रीय पक्षाने येणं गरजेचं होतं, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!