संजय राऊत

“…तेव्हा निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते”, संजय राऊतांनी व्यक्त केला संशय

मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल काल (१० मार्च) लागले. आणि पाच पैकी चार राज्यांत भाजपने आघाडी घेतली. मात्र यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv ...

“पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण; भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये”, शिवसेनेचा टोला

मुंबई: निवडणूक कोणतीही असो त्या निवडणुकीत संपूर्ण साधनसंपत्ती , प्रचार यंत्रणा , पैसा अशा आयुधांचा वापर करून भाजप ताकदीने उतरत असतो. देशासमोर इतर प्रश्न ...

पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?; शिवसेनेने म्हटले, “माकडांच्या हाती दारूची बाटली आल्यावर …”

मुंबई: काल (१० मार्च)मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि पंजाब या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, ...

राहुल गांधींनी स्वीकारला पराभव; म्हणाले, “यातून शिकू”…

नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील अत्यंत वाईट पराभवानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभव स्वीकारला आहे. जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारत असल्याचे त्यांनी ...

समंथा रूथ प्रभून म्हणाली ‘मी मरण्यासाठी तयार आहे’ कारण…’

मुंबई : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू पती नागा चैतन्याशी घटस्फोट घेतल्यापासून ती चर्चेत आली आहे.  काही काळासाठी तिने सोशल मीडियापासून स्वत:ला दूर ...

“गोरेगावमध्ये बदल करू शकले नाहीत…”- आशिष शेलारांचा शिवसेनेला चिमटा

मुंबई : पाचही राज्यांचे निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाला आघाडी मिळाली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजप गोव्यात 20 जागांवर आघाडीवर ...

मोबाईल रिपेअर करणाऱ्याने चरणजीतसिंह चन्नीला हरवले!

पंजाब : पंजाबमध्ये आप जोरदार फार्मात आहे. एका सर्वसामान्य माणसानं चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. चरणजीत सिंह यांचा पराभव करणाऱ्या आपच्या उमेदवाराचं नाव ...

नेमकं असं काय झालं की ; ‘मलायकाला’ मुला विषयी का वाटू लागलीय भीती..!

मुंबई : मलायका अरोरा त्यावेळी तिनं तिचा मुलगा अरहानची जबाबदारी स्वतःकडे मागून घेतली अन् अरबाजनही तिला ती सहज दिली. पण तेव्हा म्हणे खान कुटुंबियांकडून ...

नेमकं असं काय झालं की ; ‘मलायकाला’ मुला विषयी का वाटू लागलीय भीती..!

मुंबई : मलायका अरोरा त्यावेळी तिनं तिचा मुलगा अरहानची जबाबदारी स्वतःकडे मागून घेतली अन् अरबाजनही तिला ती सहज दिली. पण तेव्हा म्हणे खान कुटुंबियांकडून ...

शिवसेना, राष्ट्रवादीच्या पराभवावर फडणवीसांनी डागले टीकास्त्र

पणजी : पाचही राज्यांचे निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाला आघाडी मिळाली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजप गोव्यात 20 जागांवर आघाडीवर ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!