महाराष्ट्र
‘जनतेतील असंतोषाला घाबरून आघाडी सरकार तिसऱ्या लाटेची दहशत पसरवतंय’
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या १५ महिन्यांत वेगवेगळ्या पध्दतीने लाँकडाऊन कडक निर्बध सुरू असून या निर्बंधांमुळे सामान्य माणसापुढे जगायचं कसं प्रश्न उभा राहिला असल्याने समाजात ...
कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह तंत्रज्ञानाचे धडे
जालना: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या कृषी संजीवनी ही मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम २१ जून रोजी सुरू करण्यात आली असून १ जुलै पर्यन्त ...
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.९३ टक्के ! जाणून घ्या आजची रुग्णसंख्या
मुंबई : देशभरासह राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होऊन निर्बंधामध्ये सूट देण्यात आलीये. कोरोना परिस्थितीचा आढावा ...
पवारांच्या दिल्लीतील खलबतांनंतर आता राऊतांनी घेतली भेट ! ट्विटवरून दिली ‘ही’ माहिती
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रीय पातळीवर राजकीय खेळी करण्याचे प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे. या खेळीसाठी ...
आषाढी वारी दरम्यान पंढरपूरमध्ये संचारबंदी लागणार? ; पोलिसांचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव
पंढरपूर : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यभर थैमान घातले होते. त्यामुळे राज्यभर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु सध्या देशभरातील ...
‘मराठा आरक्षणावरून स्वार्थी राजकारण, छत्रपती संभाजीराजेंची भूमिका आम्हाला मान्य नाही’
लातूर: राज्यभरात सर्वत्र आरक्षणावरून आंदोलने तसेच मोर्चे काढण्यात येत आहेत. राज्यातले राजकारण देखील याच आरक्षणाभोवती फिरताना दिसत आहे. अशातच मराठा आरक्षणावरून स्वार्थी राजकारण सुरु ...
विनोदी असो वा गंभीर भूमिका, सशक्त अभिनयाचा वारसा, मंकरद अनासपुरे!
मुंबई : मराठमोळा अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या विनोदी अभिनयाच्या अंदाजात सर्वांनाच हसवले. त्यांच्या याच अंदाजामुळे त्यांनी प्रत्येकाच्या मनात एक आपलस स्थान निर्माण केले ...
‘पायी वारीची परंपरा खंडीत होऊ देऊ नका’ ; वारकरी शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : राज्य सरकारने यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० प्रमुख संतांच्या पादुका बसने नेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्विकारला असला तरी तो ...
‘आदित्यदादा, राजगडावर रोपवे बांधू नका…’; पुण्यातल्या दुर्गवेड्या चिमुकलीचं ठाकरेंना पत्र
पुणे : महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परकीय गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी व स्वराज्याची निर्मितीचे बळ हे याच गडकिल्ल्यांमधून मिळाले होते. छत्रपती शिवाजी ...
‘वारीला एकदम मोकळीक नाही पण आणखी शिथिलता देवू’ -अजित पवार
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यभर थैमान घातले होते. त्यामुळे राज्यभर कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु सध्या देशभरातील ...