महाराष्ट्र
कर्नाटक-महाराष्ट्रातील चिंचली मायाक्का मंदिर खुले, कोरोना संक्रमण कमी झाल्याने निर्णय
रायबाग: कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मायाक्का चिंचली येथील मायाक्का देवीचे मंदिर तब्बल १९ महिन्यांनी बुधवारी तहसीलदार रियाज बागवान यांच्या उपस्थितीत खुले करण्यात आले. यावेळी ...
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र हे अपरिपक्वतेचं लक्षण; फडणवीसांची खोचक टीका
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष वारंवार पाहायला मिळत आहे. नुकतेच राज्यपालांनी साकीनाका प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ...
‘वॉर्डरचना कशीही करा, मुंबई महापालिकेत यश आमचेच’; फडणवीस
पणजी : आगामी मुंबई महानगर पालिकेसह अन्य मनपा वार्डांची राज्यसरकार आपल्याला हवी तशी मोडतोड करत आहेत, आगामी महापालिका निवडणुकींसाठी हे प्रयत्न चालवले आहेत, मात्र ...
मुख्यमंत्र्यांच्या पत्राची होळी करणाऱ्यांची कीव येते; अरविंद सावंत यांचे खडेबोल
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. ...
राज्यपालांनी विरोधकांचे थोबाड फोडलं पाहिजे, पण ते उत्तेजन देतात; राऊतांचा हल्लाबोल
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. ...
‘एमपीएससीच्या भरती प्रतीक्षेत होत असणारी तरूणांची तळमळ युवासेना अजितदादांना सांगणार’
पुणे : मागील काही दिवसांपासून MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष पहायला मिळत आहे. आधीच विविध आरक्षणांमुळे अडकणाऱ्या शासकीय भरत्यांमध्ये कोरोनाची भर पडली. अनेक वर्ष ...
चित्रा वाघ यांनी जाळले मुख्यमंत्र्यांचे पत्र; म्हणाल्या, हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. ...
मुख्यमंत्र्यांचा शहजोग सल्ला म्हणजे निव्वळ थिल्लरपणा; भाजप नेत्याची विखारी टीका
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. ...
MPSCच्या विद्यार्थ्यांना दिलेला शब्द अजितदादा पाळणारच; युवासेनेचा ठाम विश्वास
पुणे : मागील काही दिवसांपासून MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा असंतोष पहायला मिळत आहे. आधीच विविध आरक्षणांमुळे अडकणाऱ्या शासकीय भरत्यांमध्ये कोरोनाची भर पडली. अनेक वर्ष ...
मुख्यमंत्री ठाकरेंनी मांडले गुजरातमधील अत्याचाराचे आकडे; म्हणाले, ‘गुजरातमध्ये तर…’
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. ...