ठाकरे सरकार

“इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यावर नेहमीच आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे दिसत आहे. सध्या आर्यन खान प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरूनआता ...

‘चौकशीसाठी कोर्ट आर्यनला जामीन देत नसेल तर तडफडण्याचे कारण काय?’ चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला टोला

पुणे : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एका क्रूजवर झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पथकानं (एनसीबी) तीन ऑक्टोबरला अटक केली होती. ...

‘आर्यनला अद्दल घडलीये, त्याला आम्ही ड्रग्ज मुक्त करू’, रामदास आठवलेंचे शाहरूख खानला आवाहन

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला २ ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्ज पार्टीतून नार्कोटिक्स कंट्रोल ...

‘समीर वानखेडे मागास जातीचे असल्यानेच त्यांना टार्गेट केले जातेय’, रामदास आठवलेंचा गंभीर आरोप

मुंबई : आर्यन खान प्रकरण रोज नवनवे वळण घेत आहे. आर्यन खान प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलने अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) अधिकारी समीर ...

‘दिलेले पॅकेजही तोकडे, पण ती मदतही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा’, भाजपची मागणी

बीड : महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज तोकडे आहेच. मात्र, जे पॅकेज जाहीर केले त्याची रक्कम तरी किमान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या ...

‘शेतकरी लखीमपुरचा असेल तरच लक्ष देणार का महाराष्ट्रातील संवेदना शुन्य सरकार?

मुंबई: अमरावती जिल्ह्यातील १७ वर्षीय शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नकसान झाले आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाकीची असल्याने आणि गेल्या ...

शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी ‘ठाकरे’ सरकारने सपशेल माफी मागावी; भाजप आमदार हरिभाऊ बागडेंची मागणी!

औरंगाबाद : ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत ...

शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी ‘ठाकरे’ सरकारने सपशेल माफी मागावी; भाजप आमदार हरिभाऊ बागडेंची मागणी!

औरंगाबाद : ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत ...

पाकिस्तानातून येणारा ड्रग्ज राज्यात पोहोचविण्याचे काम नवाब मलिकांकडून सुरू; नितेश राणेंचा गंभीर आरोप

सिंधुदुर्ग: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे एनसीबीच्या कारवाईवरून गंभीर आरोप करत आहेत. याच दरम्यान आता भाजप नेते नितेश राणे यांनी ...

‘जीआरमध्ये ‘संभाजीनगर’ नाव आलंय, लवकरच घोषणाही होईल’, संजय राऊतांचा दावा

मुंबई : राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या जीआर म्हणजेच शासन निर्णयावर ‘औरंगाबाद’च्या अगोदर ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केला गेला आहे. जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत सरकाकडून औरंगाबादच्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!