ठाकरे सरकार
इम्तियाज जलील काहीही बोलतो, आम्ही या शहराचे ‘संभाजीनगर’ करणारच; चंद्रकांत खैरेंचा पलटवार
औरंगाबाद : राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या जीआर म्हणजेच शासन निर्णयावर ‘औरंगाबाद’च्या अगोदर ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केला गेला आहे. जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत सरकाकडून औरंगाबादच्या ...
‘शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणार’, कृषिमंत्र्यांची घोषणा
धुळे : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने १० हजार कोटींची तरतूद केली आहे. पंचनामे झालेल्या भागातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान ...
‘शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणार’, कृषिमंत्र्यांची घोषणा
धुळे : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने १० हजार कोटींची तरतूद केली आहे. पंचनामे झालेल्या भागातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान ...
‘आर्यन खान प्रकरणात भाजपला हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करायचाय’, नाना पटोलेंचा आरोप
नागपूर : कोणतीही निवडणूक जवळ येते तेव्हा भाजपकडून अशा प्रकारच्या घटना घडवल्या जातात. जसे की आता आर्यन खान प्रकरण घडले. याद्वारे भाजपकडून हिंदू आणि ...
दिलासा! ..तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार
मुंबई : राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या ...
दिलासा! ..तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार
मुंबई : राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या ...
‘उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीग्रस्तांना ५० हजार हेक्टरी मदत देऊन दाखवावी’, हरिभाऊ बागडेंचे आव्हान
औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो लोकांचे जीव गेले, ५० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ...
मोठी बातमी! हसन मुश्रीफ अहमदनगरचे पालकमंत्रिपद सोडणार
अहमदनगर : राज्याचे ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे राज्यातील सर्वात मोठी जिल्हा असलेल्या अहमदनगरचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे. मात्र, कोल्हापूरकडे जास्त लक्ष देता ...
मोठी बातमी! हसन मुश्रीफ अहमदनगरचे पालकमंत्रिपद सोडणार
अहमदनगर : राज्याचे ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे राज्यातील सर्वात मोठी जिल्हा असलेल्या अहमदनगरचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे. मात्र, कोल्हापूरकडे जास्त लक्ष देता ...
‘आर्यन खान आणि नवाब मलिक हे दोन वेगळे विषय’, गृहमंत्री वळसे पाटलांचे स्पष्टीकरण
नागपूर : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीने मुंबईतल्या क्रूझ ड्रग्ज पार्टीवर धाड टाकली होती. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ...