ठाकरे सरकार
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंदरस्ते योजना; राज्यात २ लाख किलोमीटरचे शेत, पाणंदरस्ते बांधणार
मुंबई : राज्यातील गावागावांत शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
‘एका महिलेवर खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?’ क्रांती रेडकरचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक रोज नवनवीन आरोप करत आहेत. शिवाय मलिक हे समीर यांच्या ...
‘जलयुक्त’च्या ७१ टक्के कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता; जलसंधारण विभागाचा खुलासा
नाशिक : महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा केली होती. परंतु या ...
‘ते’ आरोप सिध्द करा किंवा माफी मागा, अन्यथा भाजपला उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही’
औरंगाबाद : गुंठेवारी नियमितीकरणासाठी रहिवासी, व्यापाऱ्यांना धमकावले जात आहे. पालकमंत्र्यांची व्हिडिओ क्लिप आपल्याकडे असून ते धमकावण्याचा सपाटा लावीत आहेत. पालकमंत्री सुभाष देसाई वसुलीदार तर ...
तारीख पे तारीख! आर्यन खानची आजची रात्र देखील तुरुंगातच, जामीन अर्जावर उद्या सुनावणी
मुंबई : आर्यन खानच्या जामीनावर आज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यामध्ये आर्यन खानला कोणताही दिला मिळालेला नाही. ...
‘क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावे, हमाम में सब नंगे है’, आव्हाडांची थेट धमकी
ठाणे : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक रोज नवनवीन आरोप करत आहेत. यामुळे मलिक यांच्यावर टीका होत ...
मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे ‘जलयुक्त शिवार’ला क्लीन चिट नाहीच; ठाकरे सरकारने दिले स्पष्टीकरण
मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारच्या समितीने क्लीन चिट दिल्याची माहिती समोर आली आहे. ही जलयुक्त ...
नगरमध्ये केवळ कर्जत-जामखेडमध्येच ‘जलयुक्त’ची चौकशी, आता ते उघडे पडलेत; माजी मंत्री राम शिंदेचा घणाघात
अहमदनगर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारला महाविकास आघाडी सरकारकडून क्लीन चिट देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ...
‘जलयुक्त शिवार’ प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने माफी मागावी; भाजपची आक्रमक मागणी
नाशिक : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. कॅगने ताशेरे ओढल्यानंतर सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने या योजनेची ...
‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारच जबाबदार’, संभाजी पाटील निलंगेकरांची टीका
लातूर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा ...