Travel
प्रवासासाठी पुन्हा एकदा ई- पासची तरतूद
औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली. ज्याअंतर्गत राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध ...
एसटी बंद तर रेल्वे सुरु! बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल
औरंगाबाद :कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशान्वये गुरूवारी (दि.२२) रात्री आठ वाजेपासून ते येत्या १ मेपर्यंत जिल्हाबंदी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदीत एस.टी. महामंडळाच्या बसेस, खासगी ...
‘एसटी’ची चाके कोरोनात रुतली, डिझेलसाठी ही मारामार ! प्रवाशांअभावी अनेक गाड्या रद्द
औरंगाबाद : गतवर्षी कोरोनामुळे जवळपास ३ महिने एसटी लॉक्ड होती. त्यानंतर हळूहळू एसटी बस सुरु करण्यात आल्या. सुरुवातीला पन्नास टक्के आसन क्षमतेनुसार एसटी बस ...
मागील 10 दिवसांत भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातून ‘इतक्या’ विशेष रेल्वे गाड्या चालविल्या
नवी दिल्ली- प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे देशभरात विशेष रेल्वे गाड्या चालवित आहे. या गाड्यांमध्ये मेल / एक्स्प्रेस गाड्या, प्रवासी गाड्या आणि उपनगरी गाड्या यांचा ...
प्रेम हे लय भारी! पत्नीच्या स्मरणार्थ ८३ वर्षीय तात्यांची शिरजगाव ते पंढरपूर पायी वारी
वैजापूर : पांडुरंगाची पंढरी प्रत्येक वारकऱ्यासाठी आपले माहेरच असते. मात्र प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ जवळपास साडेतीनशे किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा दिवसात पार ...
देवदूता प्रमाणे रेल्वे पॉईंटमनने वाचवला चिमुकल्याचा जीव, रेल्वेमंत्र्यांनी केले कौतूक
मुंबई : परिसरातील वांगणी रेल्वे स्थानकात रेल्वेरुळावर पडलेल्या चिमुकल्याचा जीव पॉईंटमनने वाचवला असून हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. यात एका सेकंदाचाही ...
हेल्मेट न घालणे कायद्याचे उल्लंघन, पण निष्काळजीपणा नाही; हायकोर्टाचा निर्णय
कोच्ची : हेल्मेट न घातल्याने अपघातप्रकरणी भरपाई कमी करण्याचा लवादाचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला ...
लॉकडाऊन, कोरोनाचा रेल्वेला आर्थिक फटका! उत्पन्नात तब्बल ‘इतक्या’ कोटींची घट
औरंगाबाद : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता रेल्वे सेवेला देखील ब्रेक लागला होता. परंतु प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी सध्या केवळ आरक्षित रेल्वे नांदेड विभागातून ...
लांब पल्ल्याच्या फेऱ्या थांबल्या; उमरगा आगर नुकसानीत
उस्मानाबाद: राज्यात कोरोनाचे थैमान वाढत असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी तसेच कोरोनाचे नियम राज्यभरात लागू करण्यात आले आहेत. पुन्हा वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे गेल्या ...
जालना-परभणी जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचा मार्ग मोकळा, २२८ कोटींच्या निधीला केंद्राची मंजूरी
जालना : जालना आणि परभणी या मराठवाड्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम ...