Travel

प्रवाशांसाठी सुखद वार्ता! औरंगाबाद-दिल्ली विमानाचे आता दररोज उड्डाण होणार

औरंगाबाद : कोरोना संकटामुळे बंद असलेली असलेली इंडिगो सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. तसेच आता या विमानाचे दररोज उड्डाण होणार आहे. इंडिगोकडून ...

भाविकांना दिलासा! श्री गंगानगर-हुजूर साहिब नांदेड विशेष रेल्वे पुन्हा सुरू होणार

औरंगाबाद :प्रवाशांच्या सुविधेकरीता उत्तर पश्चिम रेल्वे ९ जुलैपासून श्री गंगानगर -हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी सुरु होणार आहे. हि रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित ...

औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू, आजपासून हैदराबादलाही होणार उड्डाण

औरंगाबाद : कोरोना संकटामुळे बंद असलेली असलेली इंडिगो सेवा पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिगोकडून दिल्ली साठी विमान सुरू झाली आहे. ...

प्रवाशांना दिलासा! नंदीग्राम एक्स्प्रेससह अमृतसर, विशाखापट्टणम एक्स्प्रेस येणार रुळावर

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे काही रेल्वे तात्पुरत्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यातील बहुतांश रेल्वे गाड्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेत जुलै ...

हैद्राबाद-दिल्ली सोबतच आता मुंबई-औरंगाबाद विमानसेवाही होणार सुरु!

औरंगाबाद : कोरोनाने वर्षभरापासून विस्कळीत झालेली विमानसेवा आता हळूहळू पूर्ववत होत आहे. औरंगाबाद विमानतळावरुन १२ जुलैपासून मुंबई-औरंगाबाद-मुंबई हे विमान सुरू करण्याची घोषणा इंडिगो कंपनीकडून ...

डिझेल दरवाढीच्या विरोधात ट्रॉन्सपोर्ट असोसिएशनने पाळला काळा दिवस 

औरंंगाबाद : डिझेल दरवाढ आणि सरकारच्या उदासिनेतेच्या विरोधात सोमवारी (दि. २८) रोजी औरंगाबाद ट्रॉन्सपोर्ट असोसिएशनने काळा दिवस पाळून सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे. काळा ...

रेल्वेत सिगारेट, बिडी ओढणे पडले महागात; औरंगाबाद रेल्वेस्थानकात आरपीएफची धडक कारवाई

औरंगाबाद : रेल्वे पटरीवर थेट दुचाकी आणणे, बिनपरवानगी खाद्यपदार्थ विक्री करणारे फेरीवाले, रेल्वेत सिगारेट, बिडी ओढणे, रेल्वे व रेल्वे स्थानकात अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर आरपीएफच्या वतीने ...

जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार! औरंगाबादकरांच्या समस्यांमध्ये होणार वाढ

औरंगाबाद : जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार हिंगोलीपर्यंत होणार आहे. मात्र यामुळे औरंगाबादकरांच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. यात शहरामधील प्रवाशांना जागा मिळणे अवघड होईल. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी ...

औरंगाबादेत शुक्रवारी तब्बल १७ हजार जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण!

औरंगाबाद : २२ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरु झाले आहे. यामुळे तरुणांच्या उत्साहाने लसीकरणावर आलेली मरगळ झटकून लसीकरण केंद्रांवर लांबच लांब रांगा ...

कौतुकास्पद! औरंगाबादकरांची ‘माझी स्मार्ट बस’ देशात पहिली

औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी बसने अर्बन मोबिलिटी गटात इंडिया स्मार्ट सिटी अ‍ॅवॉर्डस (आयएसएसी) २०२० जिंकला आहे. भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने शुक्रवारी (दि.२५) ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!