Travel
प्रवाशांना दिलासा! आजपासून जनशताब्दी एक्सप्रेस रुळावर
औरंगाबाद : कोरोना व लॉकडाऊनमुळे खंडित असलेल्या वेगवेगळ्या रेल्वे आता पूर्ववत धावण्यास सुरुवात झाली आहे. प्रवाशांचा वाढलेला प्रतिसाद पाहून पूर्वीच्या रेल्वे सुरु होत आहेत. ...
१५ वर्षानंतर राष्ट्रपतींचा रेल्वे प्रवास, २००६ मध्ये डॉ. अब्दुल कलाम यांनी केला होता देहरादूनचा प्रवास
नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकातून खास राष्ट्रपतींसाठीच्या रेल्वेगाडीतून कानपूरला प्रयाण केले. ही गाडी कानपूर मधील झिंझाक आणि ...
औरंगाबाद-पुणे रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी वेळ पडल्यास जनआंदोलन उभारु, खा. जलील यांचा इशारा!
औरंगाबाद : मराठवाड्यावर नेहमीच अन्याय होत आलाय. अनेकदा मागण्या करूनही रेल्वे प्रश्न प्रलंबित आहेत. औरंगाबादहुन पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. आयटी क्षेत्र ...
इंडिगोची औरंगाबाद ते दिल्ली, हैदराबाद विमान सेवा ५ जुलैपासून
औरंगाबाद : कोरोनाने वर्षभरापासून विस्कळीत झालेली विमानसेवा आता हळूहळू पूर्ववत होत आहे. इंडिगो कंपनीने येत्या ५ जुलैपासून दिल्ली आणि हैदराबाद शहरासाठी विमान सुरू करण्याची ...
नव्या स्मार्ट सिटी बसथांब्याचे अर्धे छप्पर उडाले, पावसात प्रवाशांची होतेय गैरसोय!
औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने स्मार्ट सिटी बसकरीता खासगीकरणातून दिडशे बसथांबे बांधण्याचा निर्णय घेतला होता. या बसथांब्याच्या माध्यमातून मनपाला आर्थिक उत्पन्न आणि प्रवाशांना ...
सुखद! ‘किसान रेल्वे’द्वारे विभागास मिळाला २८ कोटींचा महसूल
औरंगाबाद : कोरोनामुळे रेल्वेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र या कालावधीत किसान रेल्वेने आर्थिक बाजू सांभाळण्यात मोलाची भूमिका निभावली असून यंदा ...
अन् भुशी धरण ओव्हर फ्लो ; पण पर्यटकांना वर्षाविहार करण्यास मनाई
लोणावळा : लोणावळ्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे भुशी धरण हे ओव्हर फ्लो झाले असून पायऱ्यांवरून पाणी वाहात आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ‘ओव्हरफ्लो’ ...
जुलै महिन्यात जनशताब्दी, नंदिग्राम एक्सप्रेस धावण्याची शक्यता
औरंगाबाद : कडक निर्बंधांमध्ये शिथिलता आल्याने औरंगाबादहून मुंबईला जाण्यासाठी अनेक रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांची संख्या वाढल्याने या रेल्वेंवर ताण येत आहे. ...
औरंगाबादकर लागले कामाला! १० दिवसांत ३२ हजार नागरिकांचा सिटी बसने प्रवास
औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरात कडक निर्बंध लागू ...
विमानतळावर मिनिटा-मिनिटांचा ठेवला जातोय हिशोब, पार्किंगमध्ये ३ मिनिटांपेक्षा जास्त थांबल्यास वाहनांना दंड!
औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावर प्रवाशांना घेण्यासाठी व सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांना फक्त तीन मिनिटांचा वेळ दिला जात आहे. त्यापेक्षा जास्त वेळ वाहने थांबल्यास दंड आकारला ...