Health
दोन हजार रुपयांत खोटे व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट देणाऱ्याच्या ठाणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
ठाणे : दोन हजार रुपयांत खोटे व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट (Fake Vaccination Certificate) बनवून देणाऱ्यास ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. अशफाक इफतिकार शेख असे अटक केलेल्या ...
कोव्हिशिल्ड लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा वडिलांचा आरोप; १ हजार कोटींची भरपाईची मागणी!
औरंगाबाद: औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या दिलीप लुनावत यांच्या मुलीचा कोव्हिशिल्ड लसीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या ...
काँग्रेस नेते अमित देशमुख कोरोना पॉझिटीव्ह
मुंबई: राज्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यात राजकीय नेत्यांनही कोरोनाने गाठले असल्याचे दिसून येत आहे. आता काँग्रेस ...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ईएसआयसीचे रूग्णालय उभारणार-कामगार मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : राज्यातील प्रत्येक कामगारांना तसेच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ई.एस.आय.सी) किमान ३० बेडचे एक रूग्णालय ...
ईएसआयसीच्या रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची तातडीने भरती करणार-राजेश टोपे
मुंबई : रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची (ESIC hospital to recruitment ) संख्या कमी असल्याने ती तत्काळ भरण्यासाठी एम.पी.एस.सी. प्रमाणे किंवा थेट समुपदेश आणि मेरीट ...
औरंगाबादेत लस न घेणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा कडक नियमावली; नो रेशन, नो उपचार!
औरंगाबाद: जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर लावण्यात आला होता अशा रुग्णांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी ...
शहागंज येथे होणार २०० खाटांचे अत्याधुनिक महिला रुग्णालय; इम्तियाज जलील यांचा पुढाकार!
औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी सोमवारी (दि.३१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद जनऔषध वैद्यकशास्त्र विभागांतर्गत दुर्गाप्रसाद आरोग्यधाम शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र शहागंज येथे ...
Budget 2022 : मानसिक आरोग्याच्या समस्यासाठी ‘राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ’ कार्यक्रम सुरू केला जाईल- निर्मला सीतारामन
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर करत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. ...
लग्नसमारंभासाठीच्या निर्बंधात बदल; जाणून घ्या किती जणांना असेल परवानगी
मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने ठाकरे सरकारने (big decision of Thackeray government) लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या ...
‘…योद्धा ये महान हैं’, शरद पवार कोरोनामुक्त होताच राष्ट्रवादीने दिल्या अनोख्या शुभेच्छा
मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress Party President Sharad Pawar Coronation Free) कोरोनामुक्त होताच राष्ट्रवादी पक्षाने त्यांना ‘समय बलवान हैं, योद्धा ये ...