Health

आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकांचा मुद्दा येत्या अधिवेशनात सरकारची डोकेदुखी ठरणार ?

पुणे – राज्य सरकारचा गलथान कारभार सुरूच असून वारंवार गाऱ्हाणे मांडून देखील सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांची दखल घेत नसल्याचे चित्र आहे. कोरोना काळात जीव ...

अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे

बीड- बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल २ तास ३० मिनिटे बैठक ...

औरंगाबादची चिंता वाढली, ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत पुन्हा वाढ

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची रुग्ण संख्या कमी झालेली नसल्यामुळे ग्रामीण भागातील ...

आरटीपीसीआर टेस्ट ट्यूबमध्ये डास, हा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा!

औरंगाबाद : कोरोना तपासणीसाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गेलेल्या नागरिकाला नमुना टाकण्यासाठी दिलेल्या बाटलीतील द्रवामध्ये डास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारे चाचणी ...

शिथिलता मिळताच लग्न समारंभात तुफान गर्दी, लातूरात पुन्हा निर्बंध लागू

लातूर : कोरोना रुग्ण संख्या कमी होत असतांना जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते. लातूर जिल्ह्याचा समावेश स्तर एक मध्ये होत असल्याने ६ जून ...

पुण्यात आज ७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद !

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची ...

खासदार इम्तियाज यांच्या याचिकेवर पदस्थापनेबाबत कालबध्द कार्यक्रम सादर करण्याचे आदेश

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या ...

डॉक्टरांना देव मानण्यापेक्षा माणूस म्हणून माणुसकी दाखवा, डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात पाळला ‘काळा दिवस’

औरंगाबाद : वारंवार होत असणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ १८ जून रोजी देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली. औरंगाबाद आय एम ए हॉल येथे इंडियन ...

महाराष्ट्र जिंकणार ! राज्यातील चिंताजनक असलेल्या जिल्ह्यांमध्येही कोरोना रुग्णांचा आलेख उतरता

मुंबई : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ...

चिंताजनक! बारा जिल्ह्यांपैकी म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण औरंगाबादेत

औरंगाबाद : कोरोनानंतर शहरात म्युकरमायकोसिस या भयंकर आजाराने हातपाय जोमाने पसरवण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील बारा जिल्ह्यांपैकी सर्वाधिक रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आले ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!