Agriculture

खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याबाबत केंद्र सरकारचे सर्व राज्य सरकारांना पुन्हा पत्र

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक विभागाचे अधिकारी उद्या म्हणजेच 25 ऑक्टोबरला सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधीसोबत दूर-दृश्य प्रणालीद्वारे बैठक घेणार आहेत. या बैठकीत ...

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न – अशोक चव्हाण

मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून २ हेक्टरपर्यंत जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर तसेच बहुवार्षिक ...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधीचे वाटप- विजय वडेट्टीवारांची माहिती

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने १० हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात ...

‘मोदी सरकारने पीक विम्याचा हप्ता रोखला’, सचिन सावंत यांचा आरोप

नांदेड : पीक विमा, मराठा आरक्षणप्रश्नी भाजपकडून दिशाभूल करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. अद्याप पीक विम्याचा हप्ता जमा ...

‘दिलेले पॅकेजही तोकडे, पण ती मदतही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा’, भाजपची मागणी

बीड : महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज तोकडे आहेच. मात्र, जे पॅकेज जाहीर केले त्याची रक्कम तरी किमान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या ...

पंचनाम्याची अट रद्द करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या; आ.नमिता मुंदडांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बीड : अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याची अट रद्द करा व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरसकट मदत द्यावी, अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या ...

शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळावे यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना; ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदअंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली असून, या ...

शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी ‘ठाकरे’ सरकारने सपशेल माफी मागावी; भाजप आमदार हरिभाऊ बागडेंची मागणी!

औरंगाबाद : ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत ...

शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी ‘ठाकरे’ सरकारने सपशेल माफी मागावी; भाजप आमदार हरिभाऊ बागडेंची मागणी!

औरंगाबाद : ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत ...

‘शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणार’, कृषिमंत्र्यांची घोषणा

धुळे : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने १० हजार कोटींची तरतूद केली आहे. पंचनामे झालेल्या भागातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!