Agriculture
मोदी सरकारकडून साखर कारखान्यांना दिलासा, प्राप्तिकरातून कारखान्यांची सुटका
मुंबई : गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा येत होत्या. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी आणि ...
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंदरस्ते योजना; राज्यात २ लाख किलोमीटरचे शेत, पाणंदरस्ते बांधणार
मुंबई : राज्यातील गावागावांत शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
‘जलयुक्त’च्या ७१ टक्के कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता; जलसंधारण विभागाचा खुलासा
नाशिक : महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा केली होती. परंतु या ...
मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे ‘जलयुक्त शिवार’ला क्लीन चिट नाहीच; ठाकरे सरकारने दिले स्पष्टीकरण
मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारच्या समितीने क्लीन चिट दिल्याची माहिती समोर आली आहे. ही जलयुक्त ...
नगरमध्ये केवळ कर्जत-जामखेडमध्येच ‘जलयुक्त’ची चौकशी, आता ते उघडे पडलेत; माजी मंत्री राम शिंदेचा घणाघात
अहमदनगर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारला महाविकास आघाडी सरकारकडून क्लीन चिट देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ...
‘शेतकऱ्यांना जरा देखील मदत करू न शकणारे जलयुक्त शिवार योजनेवर बोट ठेवतात, हेच हास्यास्पद आहे’
मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समित्या महाविकास आघाडी सरकारने स्थापन ...
‘जलयुक्त शिवार’ प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने माफी मागावी; भाजपची आक्रमक मागणी
नाशिक : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. कॅगने ताशेरे ओढल्यानंतर सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने या योजनेची ...
महावितरणने तात्काळ आठ तास वीजपुरवठा करावा, अन्यथा शुक्रवारी आंदोलन करणार – पाटील
करमाळा – करमाळा मतदार संघात सध्या शेतीपंपासाठी फक्त दोनच तास वीजपुरवठा केला जात असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या प्रकरणी आता शिवसेनेचे माजी आमदार ...
जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले” ; आमदार आशिष शेलार यांची टीका
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समित्या महाविकास आघाडी सरकारने स्थापन ...
‘देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे शेतकरी हिताचे होते ते परत एकदा जनतेसमोर आलंय’
मुंबई –माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी समित्या महाविकास आघाडी सरकारने स्थापन केल्या ...