Agriculture

‘आघाडीवर नाराज अन् भाजपवर खुश असं काही नाही; जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझं धोरण’

पुणे : १९ ऑक्टोबरला जयसिंगपूरला ऊस परिषद झाली. त्यात काही ठराव झाले त्याची प्रत आयुक्तांना देण्यात आली. साखर कारखान्यांना एक रकमी एफआरपी देण्यात यावी. ...

‘हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊ खोत यांनी आपल्या शेतात करावा’

पुणे : अमली पदार्थांवरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा कलगीतुरा सध्या महाराष्ट्रात रंगला आहे. यातच माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत ...

‘शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र अनिश्चित काळासाठी ते रस्ता रोखून ठेवू शकत नाहीत’

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र ते अनिश्चित काळासाठी रस्ता रोखून ठेवू शकत नाहीत,असं सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं. कृषी ...

‘शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र अनिश्चित काळासाठी ते रस्ता रोखून ठेवू शकत नाहीत’

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र ते अनिश्चित काळासाठी रस्ता रोखून ठेवू शकत नाहीत,असं सर्वोच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं. कृषी ...

अतिवृष्टीचा असाही फटका! कोथिंबीर २०० रुपये किलो, पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

मुंबई : संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीमालाला बसला आहे. यामुळेच कोथिंबिरीसह सर्वच पालेभाज्यांचे दर वाढले असून, पुण्यात किरकोळ बाजारात कोथिंबीर गड्डीचे ...

अतिवृष्टीचा असाही फटका! कोथिंबीर २०० रुपये किलो, पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

मुंबई : संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीमालाला बसला आहे. यामुळेच कोथिंबिरीसह सर्वच पालेभाज्यांचे दर वाढले असून, पुण्यात किरकोळ बाजारात कोथिंबीर गड्डीचे ...

सणासुदीच्या काळात पुण्यात निकृष्ट दर्जाचा गहू-तांदूळ वितरीत केला जात असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप

पुणे : दिवाळी काही दिवसावर आलेली असताना सुद्धा सणासुदीच्या काळात पुणे शहरात निकृष्ट दर्जाचा तांदूळ आणि गहू वितरीत केला जात आहे बऱ्याच शहरातील रेशन ...

औरंगाबादेत होणार वृक्षगणना; ‘ट्री सेन्सस’द्वारे कळणार वृक्षांचे लोकेशन!

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील वृक्षगणनेसाठी विशेष मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करून लोकसहभागातून वृक्षगणना करण्याचे निर्देश गुरुवारी (दि.२१) औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार ...

पालकमंत्री शंकरराव गडाखांच्या दौऱ्यात गोंधळ; खा. निंबाळकर व शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी 

उस्मानाबाद –राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. निसर्गाची अवकृपा तसेच सरकारची उदासीनता यामुळे शेतकऱ्यांना कुणी वाली आहे की नाही असा सवाल ...

पालकमंत्री शंकरराव गडाखांच्या दौऱ्यात गोंधळ; खा. निंबाळकर व शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी 

उस्मानाबाद –राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. निसर्गाची अवकृपा तसेच सरकारची उदासीनता यामुळे शेतकऱ्यांना कुणी वाली आहे की नाही असा सवाल ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!