Agriculture

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारच जबाबदार’, संभाजी पाटील निलंगेकरांची टीका

लातूर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा ...

बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना यश, पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई

अकोला : ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना २५ टक्के रक्कम आगाऊ नुकसान भरपाई म्हणून देण्यास अखेर पिक विमा कंपनीने सहमती दिली. ...

कोकणातील काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज; राज्य शासनाकडून व्याज दर सवलत योजना

मुंबई : कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्यसरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना अल्प ...

अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव दराने मदत, २ हजार ८६० कोटी मंजूर

मुंबई : राज्यात या वर्षी जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार ८६० कोटी ८४ लाख रुपयांची वाढीव दराने मदत देण्यात ...

काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, कमी व्याजदराने मिळणार कर्ज; अजित पवारांची माहिती

मुंबई : कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना ...

केंद्र सरकारने सर्व राज्यांना खाद्य तेलाच्या साठ्यावर मर्यादा घालण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली : खाद्यतेलाच्या साठवणुकीच्या मर्यादेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. केंद्रीय ...

चुकीच्या पद्धतीने गुळ उत्पादन करणाऱ्या गुऱ्हाळ चालकावर जप्तीची कारवाई

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दौंड तालुक्यात चुकीच्या पद्धतीने गुळ उत्पादन करणाऱ्या पाच गुऱ्हाळ चालकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप उद्या ठाकरे सरकारवर उगारणार ‘आसूड’

बुलडाणा : शेतकऱ्यांचे सन २०२० मधील खरीप हंगामातील पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मिळालेले नाही. पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना जाचक अटी घालून लाभ ...

दिवाळी तोंडावर असल्याने वीज कनेक्शन कट करू नका; मंत्री छगन भुजबळ यांच्या अधिकाऱ्यांना सुचना

नाशिक : पाणी ही संपत्ती आहे, तिचा वापर जपून झाला पाहिजे. यासाठी प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे व त्यानंतर शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी पाण्याचे आरक्षण निश्चित ...

शरद पवार, नितीन गडकरी यांना राहुरी विद्यापीठाची मानद डॉक्टरेट

अहमदनगर : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवारी, २८ ऑक्टोबरला ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. पी. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!