Agriculture
शेतकऱ्याने स्वतः घरीच बनविले जैविक कीटकनाशक; आर्थिक खर्चापासून केली सुटका!
मुंबई : शेतीतील पिकांची काळजी घेताना विविध खतांचा, कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. पिकांसाठी कीटकनाशके घरीच मिळाली तर शेतकऱ्यांना आर्थिक मोठा दिलासा मिळतो. असेच एका ...
गायीच्या पोटी जुळ्या वासरांची जोडी जन्माला; हा शेतकरी ठरला भाग्यवान..
नांदेड : शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना चांगला फायद्यात पडतो. तुम्ही कधी एकले नसेल, एकाच गायीला २ जुळे वासरे जन्माला आलेली. ...
आता शेतकरीच जास्तीच्या ऊसाचा प्रश्न लावणार मार्गी; हा घेतला निर्णय!
बीड : महाराष्ट्र देशात ऊस उत्पादक संख्या जास्त आहेत. ऊस उत्पादक व उस उत्पादन संख्या जास्त असल्यामुळे समस्या देखील शेतकऱ्यांना तेवढ्याचं उद्भवत असतात. याच ...
खरीपात भासणार खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे राहणार!
पुणे : मागच्या वर्षभरापासून शेतकरी वादळी पावसाचा व हवामान बदलाचा सामना करत आहे. यावर्षी देखील शेतकऱ्यांना पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे आर्थिक नुकसान झेलावे लागले. ...
‘वीज द्या अन्यथा विष घेतो’; संतप्त शेतकऱ्यांची भूमिका
बुलडाणा: राज्यातील शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत, ग्रामीण भागात तर १५ दिवसापासून वीज गायब आहे, अगोदरच रात्रीची वीज केवळ एक ...
नैसर्गिक शेतीमध्ये होणार वाढ; केंद्राने आखले मोठे धोरण
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] मुंबई : सध्या नैसर्गिक शेती वाढविण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांवर ...
तूर उत्पादकाला मोठा दिलासा, तुरीला 6 हजार 500 पर्यंत मिळतोय दर
लातूर : सोयाबीनचे दर स्थिरावले आहे परंतु तुरीला चांगला दर मिळत आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तुरीला दर काय मिळतोय? पाहूया सविस्तर.. ...
४ एकरात १० लाखांपर्यंत उत्पन्न; खरबूज लागवड पडली फायद्यात!
जळगाव : चांगली शेती केली तर शेतकरी लाखोमध्ये उत्पन्न घेऊ शकतो. फक्त जी पिके घेतली जातात त्या पिकांचे व्यवस्थापन उत्तम होयला हवे. अशाच एका ...
४ एकरात १० लाखांपर्यंत उत्पन्न; खरबूज लागवड पडली फायद्यात!
जळगाव : चांगली शेती केली तर शेतकरी लाखोमध्ये उत्पन्न घेऊ शकतो. फक्त जी पिके घेतली जातात त्या पिकांचे व्यवस्थापन उत्तम होयला हवे. अशाच एका ...
कृषी पणन विभागाचा मोठा प्लन, आता हापूस आंबा खरेदी-विक्री फसवणूक टळणार
रत्नागिरी : कृषी पणन मंडळ उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहे. यावर्षी हा उपक्रम यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली ...