Share

तूर उत्पादकाला मोठा दिलासा, तुरीला 6 हजार 500 पर्यंत मिळतोय दर

Published On: 

🕒 1 min read

लातूर : सोयाबीनचे दर स्थिरावले आहे परंतु तुरीला चांगला दर मिळत आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तुरीला दर काय मिळतोय? पाहूया सविस्तर..

तुरीच्या दरात वाढ

खरीप हंगामातील तुर जास्त असल्यामुळे बाजारपेठेत तुरीची आवक वाढली आहे तसेच दरही चांगला मिळत आहे. तुरीला सध्या हमीभाव केंद्रात जसा दर चालू आहे अगदी तसाच खुल्या बाजारपेठेतही मिळत आहे. राज्यात खरेदी केंद्र सुरु होण्याआधी तुरीला 5 हजार 800 इतकादर होता. पण मागच्या दोन महिन्यांमध्येच तूर उत्पादकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. मागच्या २ महिन्यात तुरीला 6 हजार 300 प्रमाणे दर मिळत आहे.

खरेदी केंद्रावर किचकट प्रक्रिया असते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यामुळे शेतकरी खरेदी केंद्राकडे माल विक्री करण्यापेक्षा व्यापाऱ्यांकडेच माल विक्री करत आहेत. खरेदी केंद्रापेक्षा खुल्या बाजारात विक्री करणे याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!