Agriculture

PM किसान सन्मान निधी योजनेसाठी त्वरित “ई-केवायसी” करा! अन्यथा…

सोलापूर : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आह. पीएम किसान पात्र शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन निवास ...

गहू काढणी मशीन बाजारात उपलब्ध! पहा किंमत आणि वैशिष्ट्ये…

मुंबई : गहू कापणीचा हंगाम सुरू होणार आहे. गहू काढणी मशीन शेतकऱ्यांना माहित असणे गरजेचे आहे. लहान आकाराचे गव्हाचे मशीन बाजारात आले आहे. या ...

येत्या ३-४ तासांमध्ये “या” जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस!

नंदुरबार: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ३-४ तासांमध्ये अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस ...

“या” योजनेतून दरवर्षी शेतकऱ्यांना मिळणार ३६ हजार रुपये!

नवी दिल्ली – केंद्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना सुरू करत असतात. या योजनांमध्ये पीएम किसान मानधन योजनेचाही समावेश आहे. प्रधानमंत्री किसान ...

शेतकऱ्यांची खरीपातील बियाणांची चिंता मिटली; कारण…

लातूर: यावर्षी उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा विक्रमी झाला आहे. सध्या मराठवाड्यात सोयाबीन बहरात आहे. यामुळे वेगळा प्रयोग तर यशस्वी झाला आहे. व घरच्या घरी ...

कापूस दर वाढीचे “कारण” कृषी विभागाच्या अहवालात आले समोर!

लातूर : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाचे दर वाढत आहेत. कापूस उत्पादकांना चांगलाच फायदा झाला. चांगले उत्पादन व उत्पन्नही काढू शकले. सध्या कापसाचे आणखी दर ...

कापूस दर वाढीचे “कारण” कृषी विभागाच्या अहवालात आले समोर!

लातूर : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाचे दर वाढत आहेत. कापूस उत्पादकांना चांगलाच फायदा झाला. चांगले उत्पादन व उत्पन्नही काढू शकले. सध्या कापसाचे आणखी दर ...

१२१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदतीचे चेक

नांदेड : वर्षभरात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत नांदेड जिल्ह्यात केली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील तब्बल  १२१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना  ...

राज्यात खरेदी केंद्र सुरु असताना शेतकऱ्यांची खुल्या बाजारात विक्रीसाठी धाव, कारण…

लातूर : साठवणूक करुन ठेवलेल्या सोयाबीनची आवक सध्या चांगली वाढली आहे. आणि दुसरीकडे हमीभावापेक्षा तुरीला बाजारपेठेत जास्त दर मिळत. तूर उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे. ...

शेतकरी मित्रांनो, योजनेचा लाभ घ्या अन् कृषीपंपाचे वीजबिल कोरे करा

पुणे : आता शेतकरी महावितरणच्या योजनेत सहभागी होऊन कृषीपंपाचे वीजबिल  कोरे करु शकणार. शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांनी थकीत बिलांपैकी ५० टक्के रक्कम ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!