Agriculture
आता शेतमालाला मिळणार योग्य दर्जाचा दर! ‘ही’ नवीन योजना उपलब्ध..
कराड : शेतकऱ्यांसाठी सरकार नवनवीन योजना राबवत असतं. तरीही शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य दर मिळत नाही. शेतकरी काढणी, मळणी आणि थेट शेतमाल विक्रीसाठी बाजार पेठेत ...
PM Kisan योजनेत मोठा बदल! ११ वा हप्ता नव्या पर्यायाने जमा होणार, ६ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा
नवी दिल्ली : पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना सोयीस्कर असे बदल केले जात आहेत. आता शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या मार्गी लागणार आहेत. गावपातळीवर कॅम्पचे आयोजन केले ...
‘राज्य सरकारमध्ये साखर कारखानदारांच्या दरोडेखोरांचे टोळके निर्माण झालेत’ – राजू शेट्टी
कोल्हापूर: ऊसदर नियंत्रण समितीच्या सुत्रामध्ये दुरूस्ती करायची असेल तर तो अधिकार केवळ संसदेला आहे. तो राज्यांना दिलेला नाही. तरीही राज्य सरकारने काढलेले एफआरपी (FRP) ...
नरेंद्र मोदींचे आश्वासन पूर्ण; शेतकऱ्याच्या खात्यात आले पंधरा लाख; मात्र…
औरंगाबाद: केंद्र सरकारच्या जन धन खात्याचा हेतुच मुळी हा होता की, शेतकऱ्यांना लाभ मिळावा आणि पैसे परस्पर त्यांच्या खात्यावर वर्ग व्हावे. परंतु महाराष्ट्राच्या औरंगाबाद ...
दलितांवर पुन्हा पाण्यासाठी सत्याग्रह करण्याची वेळ आली
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील सावंगी मग्रापूर गावातील दलित बहुल प्रभागात महिन्याभरापासून पाणी उपलब्ध होत नसल्याने भाजप आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ...
MHD Explains: शेतकरी आंदोलनाचा केंद्र सरकारने २०२२ च्या अर्थसंकल्पात बदला घेतला का?
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी संसदेत २०२२ सालचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. यावर भाजपेत्तर पक्षांनी सडकून टीका करत ...
Budget 2022: या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? वाचा सविस्तर
नवी दिल्ली: जेव्हा अर्थसंकल्प (Budhet 2022) सादर केलं जातं तेव्हा सामान्य मध्यमवर्गीय वर्गाला तसेच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो की यात आम्हाला काय फायदा होणार ...
३१ जानेवारी ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा करणार-राकेश टिकैत
नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण केले नाही. त्यामुळे आज ३१ जानेवारी हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. ...
“तुझ्या खिशात १० रुपये तरी आहेत का?”, कार खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सेल्समननं केला अपमान, त्यानंतर जे घडलं ते वाचाचं!
Do not judge book by its cover ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल आणि अशीच चूक कारच्या शोरूमच्या एका सेल्समनने केली होती. एक शेतकरी ...
नापिकी, कर्जामुळे त्रस्त महिला शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
बुलडाणा : जिल्ह्यातील रामनगर येथील ६५ वर्षीय महिला शेतकऱ्याने सततची नापिकी, कर्जामुळे त्रस्त होऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २२ जानेवारी ...