Agriculture
सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पळविल्याची विरोधकांनी वावडी उठविली – भरणे
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातून पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील गावांना निरा डावा कालव्यातून पाच टीएमसी पाणी उचलण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याच्या ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील सहा गावे दत्तक
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन हब’ अंतर्गत दीन दयाल उपाध्याय कौशल विकास केंद्राअंतर्गत हा उपक्रम सुरु झाला आहे. ...
पिकांवर ‘देशी’ इलाज; बेलकुंडच्या शेतकऱ्याची अनोखी फवारणी
लातूर: अतिवृष्टी तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यातच भाजीपाला व शेती पिकांवर सततच्या होणाऱ्या रोगांमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. हे पिकं ...
आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार जमा
नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे २००० रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार आहेत. पण, अद्याप याच्या तारखेबाबत कोणताही निर्णय झालेला ...
सोलापूरचे हक्काचे पाणी पळविणाऱ्या पालकमंत्री भरणेंचा प्रतीकात्मक पुतळा उजनी जलाशयात बुडविला
सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेले असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी ...
‘…तर ऊस उत्पादक शेतकरी महाविकास आघाडीचा डोलारा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भुई सपाट करतील’
नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम ३ (३) नुसार गाळप झालेल्या उसाची किंमत १४ दिवसात त्यांच्या खात्यावर जमा करणे ...
उसाची एकरकमी एफआरपी देण्याची अट रद्द होण्याची शक्यता, निती आयोगाची शिफारस
नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम ३ (३) नुसार गाळप झालेल्या उसाची किंमत १४ दिवसात त्यांच्या खात्यावर जमा करणे ...
80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या मोदींच्या निर्णयाचे आठवलेंनी केले कौतुक
मुंबई – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून देशभरातील 80 कोटी गरिबांना येत्या मे आणि जून महिन्यात प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा स्वागतार्ह निर्णय ...
राज्याच्या ऑक्सिजन संकटात आता शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना लिहिलं पत्र
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण ...
‘रसवंतीचालकांसह ऊस उत्पादकांना आर्थिक पॅकेज द्या’, आ.श्वेता महालेंची मागणी
बुलडाणा : जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी उसाची लागवड करून रस्त्याच्या कडेला रसवंतीची दुकाने लावून रस विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील वर्षी लॉकडाऊन काळात रसवंती ...