Agriculture
अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत धान्य वाटप करावे : अमित देशमुख
लातूर : अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत अन्नधान्य वाटप सुरु करावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री व पालकमंत्री अमित विलासराव देशमुख ...
हिंगोलीमध्ये हळदीचे दर घसरले परंतू संचारबंदीमध्येही आवक मात्र सुरुच
हिंगोली : परिसरात हळदीचे दर घसरले आहेत. तरीही संचारबंदीमध्येही मात्र आवक सुरुच आहे. याच बरोबर सोयाबीन, हरभऱ्याचे भाव मात्र अद्यापही स्थिरच आहेत. तर मागच्या ...
लाल किल्ला हिंसाचार : दीप सिद्धूला जामीन मंजूर, ‘या’ अटींची करावी लागणार पूर्तता
नवी दिल्ली- दिल्लीत लाल किल्ल्यावर २६ जानेवारी रोजी धार्मिक झेंडा फडकवल्याप्रकरणी दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर ...
शेतकऱ्यांचा विकास हाच शासनाचा केंद्रबिंदू , दुध उत्पादाकांच्या पाठीशी : मंत्री केदार
औरंगाबाद : शेतकऱ्यांचा विकास हाच शासनाचा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर राज्यातील कष्टकरी दुग्ध उत्पादकांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे. मागच्या वर्षाच्या मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे अधिक ...
फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच! सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ, भाव ७ हजार प्रतिक्विटंल
जळगाव : यंदा विदर्भासह मध्य प्रदेशात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात सोयाबीनच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी सोयाबीनचे ...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; देशात सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली- यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज केंद्रीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या संदर्भातील परिपत्रक हवामान विभागाकडून जाहीर ...
पंढरपूर – मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपनेच केले – राष्ट्रवादी
पंढरपूर- भाजपचे सरकार येईल असं खोटं देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत असतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास नको म्हणून आम्ही गप्प आहोत. ...
डाळींच्या वाटपास मुंजरी नसल्यामुळेच डाळींचे नुकसान, भुजबळांनी फोडले केंद्रावर खापर
मुंबई – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्रसरकारने आजच परवानगी दिली आहे, त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरच वाटप करण्यात ...
मांजरा धरणातुन सोडण्यात येणारे पाणी कालव्याच्या शेवटच्या टोका पर्यंत मिळावे – अमित देशमुख
लातूर: मांजरा धरणातून उजव्या व डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अनाधिकृत उपसा तातडीने थांबवुन कॅनॉलच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, कासारखेडा व ...
अवकाळी पावसाने फळबागांचे नुकसान, भरपाई देण्याची मागणी
जालना: गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊसही पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. उन्हाळ्यात ...