Agriculture
शेतकऱ्यांनी शिल्लक सोयाबीन बियाणे इतरांना द्यावे, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
जळगाव : सध्या बाजारात सोयाबीनचा भाव वधारला आहे. त्यामुळे बियाणे कंपन्या बियाण्यांचे वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन बियाणे बाजारात न विकता ...
‘22 गावांच्या त्यागातुन उजनी प्रकल्प उभा राहिल्याने पाण्यावर पहिला अधिकार प्रकल्पग्रस्तांचाच आहे’
करमाळा : उजनीच्या पाण्यावर पहिला अधिकार हा प्रकल्पग्रस्तांचा असुन करमाळा तालूक्यातील 22 गावांच्या त्यागातुन हा प्रकल्प उभा आहे. यामुळे शासनाने प्राधान्याने करमाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त ...
‘बारामतीकरांकडून उजनीचे पाणी चोरण्याचा घाट’, खा.निंबाळकरांचा आरोप
माढा : बारामतीकरांनी उजनी धरणाचे पाणी पळवण्याचा घाट घातल्याचा आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार हृदयस्थानी असतील ...
आर्थिक संकटास कंटाळून शेतमजुराची आत्महत्या!
उस्मानाबाद: कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटास वैतागून शेतमजुराने गळफास घेवून आत्महत्या केली. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे सोमवारी सकाळी ही घटना निदर्शनास ...
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे महत्वाचे आवाहन
पुणे : सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर ...
गोकुळची निवडणूक होणारच; सर्वोच्च न्यायालयाचा महाडिकांना दणका
कोल्हापूर : गेले काही महिने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. ...
देवगडच्या नावाने विकला जातोय कर्नाटकी आंबा, भोळ्याभाबड्या ग्राहकांची होतेय फसवणूक
पुणे – सद्यस्थितीत आंब्याचा हंगाम सुरु असल्याने कोकणातील रत्नागिरी, देवगड या भागाबरोबरच कर्नाटकातूनही पुण्यात आंबे दाखल होत आहेत. रसाळ आंबे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणातील ...
लॉकडाऊनमुळे बळीराजा संकटात; बाजारपेठा बंद असल्याने कांद्याचे होतायत वांदे
लॉकडाऊनमुळे बळीराजा संकटात; बाजारपेठा बंद असल्याने कांद्याचे होतायत वांदे उस्मानाबाद: कोरोना महामारीमुळे सर्व बाजारपेठा बंद आसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याचा जबर फटका ...
लोकसहभागातून चाकूर येथे शिवरस्ता तयार
लातूर: जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात लोकांच्या सहभागातून शिवरस्ता तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील कबनसांगवी -उजळंब शिवरस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बंद होता त्यामुळे शेतकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी अडचणींचा ...
स्त्युत्य उपक्रम : हिंगोली जिल्ह्यात शेतकरी गट माध्यमातून बांधावर खत, बियाणे
हिंगोली : खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना शेतकरी गटाच्या माध्यमातून – बि – बियाणे हे आता बांधावर देण्याचे नियोजन कळमनुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत ...