Agriculture
सायंकाळी विक्री बंद असल्याने लाखो लिटर दूध पडून
जळगाव : नव्या निर्देशानुसार जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहणारेत. एकवेळ दुधविक्री बंद राहणार असल्याने जिल्हा सहकारी दूध संघापुढे ...
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत जाहीर करा – रयत
नांदेड – राज्यात वाढता कोरोना कहर लक्षात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, शेतकरी नेते आ.सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे ...
‘साहेब, कोंबड्या अंडी देत नाहीत’; पोल्ट्री चालकाची पोलिसांत तक्रार
पुणे : सहसा नुकसान झाल्यास, न्याय मिळवण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात धाव घेतात. पण काही प्रकरणे असे असतात की पोलिसांनाही त्या तक्रारीवर रडावे की हसावे ...
‘कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी जराही खपवून घेतली जाणार नाही’
नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या संचार बंदी/लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी साठेबाजी जराही खपवून घेतली जाणार नाही यावर राज्ये/केंद्रशासित ...
दिलदार शेतकरी ! कोविड सेंटरसाठी शासनाला विनामोबदला शेती द्यायला तयार
नांदेड : राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दवाखान्यात जागा नसल्याने रुगांना उपचाराअभावी आपला प्राण सोडवा लागत आहे. अशात राज्यातील आरोग्य व्यवस्था अक्षरशः उघडी पडली ...
कोरोनाचा परिणाम, अंड्यांचे भाव वधारले
जळगाव : गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटात विविध अफवांमुळे पोल्ट्री चालकांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. याचा परिणाम अंड्यांवरही झाला होता. पण आता रोग ...
कोरोनासह लॉकडाऊनने पशुपालक त्रस्त; दुधाचे दर चार रुपयांनी घसरले!
जालना: सततच्या लॉकडाऊनमुळे घसरलेल्या दुधाच्या दरात तीन महिन्यांपूर्वी वाढ झाली होती. परंतू कोरोनाच्या निर्बंधामुळे प्रतिलिटर ४ रुपये दर घसरले आहेत. दुधाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ...
कोरोनामुळे टवटवीत फुले कोमेजली; फुल उत्पादक शेतकरी हवालदिल
जालना: कोरोनाचा वाढता कहर आणि वर्षभरापासून सुरु असलेल्या लॉकडाऊन सत्रामुळे अंबड तालुक्यातील फुलशेती करणारे शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहे. गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण ...
शेतकऱ्यांचे हाल! लॉकडाऊनमुळे बाजार समितीमध्ये आवक घटली
उस्मानाबाद: कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा परिणाम सध्या विविध क्षेत्रांवर जाणवू लागला आहे. शेती क्षेत्रावरही त्याचा गंभीर ...
अवकाळी पावसाने बळीराजा हतबल; पंचनामे करून मदत देण्याची मागणी
जालना: जिल्ह्यात आधीच कोरोनाच्या कहरमुळे त्रस्त असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या फळबागा व पिकांचे नुकसान तसेच ...