Agriculture
पालकमंत्र्याच्या खरीप हंगामाच्या आढावा बैठकीस लोकप्रतिनिधींनी मारली दांडी
परभणी : खरीप हंगाम २०२१ पूर्व तयारी आढावा बैठक शनिवारी झाली. ही बैठक पालकमंत्री मलिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वेळी अनेक लोकप्रतिनिधींची ...
हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष समितीचे उजनी धरणात जलसमाधी आंदोलन
सोलापूर – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेले असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी ...
‘महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ६ हजार मे. टन डाळ राज्यात शिल्लक’
मुंबई – केंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये गोरगरीबांना देण्यासाठी पाठवलेली ६ हजार ४४१ मेट्रिक टन एवढी डाळ महाराष्ट्रातील आघाडी सरकारने लाभार्थ्यांना वाटलीच ...
केंद्राकडून राज्यांना मदतीचा हात, 8873.6 कोटी रुपयांचा दिला अॅडवान्समध्ये निधी
नवी दिल्ली- देशात सध्या कोरोनामुळे अर्थचक्र थांबले असून अनेक राज्यांची अर्थव्यवस्था यामुळे ढासळत चालली आहे. दिवसेंदिवस बिकट परिस्थिती बनत असताना कोरोना संकटाच्या काळात केंद्र ...
‘अद्यापही बहुतांश दुर्बल घटकांच्या बँक खात्यात जाहीर आर्थिक सहाय्यता निधी जमा झालेला नाही’
चंद्रपूर – कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने सर्व समान्य कुटुंबीयांचे आर्थिक नियोजन डगमगले आहे. विषेशतः मजूर वर्ग व आर्थिक दुर्बल घटकांवर याचा अधिक परिणाम जाणवत आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साधणार जनतेशी संवाद; कोरोना पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करणार?
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. लसीकरण असो, लॉकडाऊन ...
‘दुर्बलांसाठी जाहीर पॅकेजचे लाभ विनाविलंब द्या,प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे’
मुंबई – कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय ...
‘पाकिस्तानची तिजोरी तर रिकामी आहेच, पण आता धान्याचे कोठारही जवळपास रिकामे झाले आहे’
मुंबई : आधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना हातात कटोरा घेऊन पुनः पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून अमेरिका आणि चीनच्या दारात जावे ...
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड-केअर सेंटर सुरू करण्यास मान्यता
मुंबई – राज्यात कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना रूग्णालयात, कोविड सेंटर मध्ये बेड,ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड उपचाराशी ...
एफआरपीबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद, वेळप्रसंगी सरकारमधून बाहेर पडू – राजू शेट्टी
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम ३ (३) नुसार गाळप झालेल्या उसाची किंमत १४ दिवसात त्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक ...