Agriculture
पीकविम्याच्या लाभासाठी औरंगाबाद खंडपिठात जनहित याचिका- अब्दुल समीर
औरंगाबाद : सततच्या पावसामुळे शेतातील हातात आलेले पिकांचे अतोनात नुकसान झाले. शिवाय या परिस्थितीला कंटाळून शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सिल्लोड तालुक्याची खरीप अंतीम आणेवारी ...
पीकविम्याच्या लाभासाठी औरंगाबाद खंडपिठात जनहित याचिका- अब्दुल समीर
औरंगाबाद : सततच्या पावसामुळे शेतातील हातात आलेले पिकांचे अतोनात नुकसान झाले. शिवाय या परिस्थितीला कंटाळून शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सिल्लोड तालुक्याची खरीप अंतीम आणेवारी ...
शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाची मर्यादा वाढवण्यासह आज मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय !
मुंबई : आज (१० जून ) रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यात महत्वाचा असलेला निर्णय म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित ...
शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने मिळणार !
मुंबई : नैसर्गिक संकट, कीड यामुळे काबाड कष्ट करून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक डोळ्यांदेखत बाद होतं. यामुळे पुन्हा उभारी घेण्यासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला ...
शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने मिळणार !
मुंबई : नैसर्गिक संकट, कीड यामुळे काबाड कष्ट करून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक डोळ्यांदेखत बाद होतं. यामुळे पुन्हा उभारी घेण्यासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला ...
बापरे! विनापरवानगी झाडे तोडल्यामुळे एक लाखाचा दंड !
लातूर : शहरात अजब प्रकरण समोर आले आहे. रात्रीच्या सुमारास दोन मोठ्या झाडाची अनाधिकृतपणे तोड केल्या प्रकरणी महानगरपालीकेने एक लाखांचा दंड ठोडवला आहे. पुष्पा ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, यंत्रणांना सतर्कतेचे आदेश
सिंधुदुर्ग : भारतीय हवामान खात्यामार्फत 9 जून ते 13 जून या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ...
‘खरीप हंगामातील पीकविम्यासाठी मुख्यमंत्र्यांना ठराव पाठवा’, आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन
उस्मानाबाद : गतवर्षीच्या खरीप हंगामातील प्रलंबित पीकविमा तत्काळ वितरित करावा, या मागणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ठराव घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवावेत, असे आवाहन ...
‘खरीप हंगामातील पीकविम्यासाठी मुख्यमंत्र्यांना ठराव पाठवा’, आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन
उस्मानाबाद : गतवर्षीच्या खरीप हंगामातील प्रलंबित पीकविमा तत्काळ वितरित करावा, या मागणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ठराव घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवावेत, असे आवाहन ...
‘सोयाबीनचे बियाणे तत्काळ उपलब्ध करून द्या’, आ.मुंदडा यांचे कृषीमंत्र्यांना पत्र
बीड : खरीप हंगामासाठी मुख्य पीक म्हणून सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, बियाणांची कमतरता निर्माण झाली आहे. ही कमतरता दूर करून मुबलक प्रमाणात ...