Agriculture

शेतक-यांच्या हिताचे रक्षण करणारी कृषी सुधारणा विधेयके विधानसभेत सादर – बाळासाहेब थोरात

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतक-यांच्या नाही तर फक्त मुठभर मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. या कायद्यामुळे शेतकरी उद्धवस्त होणार ...

शेतक-यांच्या हिताचे रक्षण करणारी कृषी सुधारणा विधेयके विधानसभेत सादर – बाळासाहेब थोरात

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतक-यांच्या नाही तर फक्त मुठभर मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. या कायद्यामुळे शेतकरी उद्धवस्त होणार ...

कालव्यात पाणी सोडले नाही तर भाजपचा आंदोलनाचा ईशारा

औरंगाबाद : महिना झाला तालुक्यात पावसाचा थेंब पडला नाही. शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्या पिकांसाठी जायकवाडी जलाशयाच्या कालव्यातुन सिंचनासाठी पाणी सोडा नसता ...

धनंजय मुंडेंकडून ऊसतोड मजुरांना दिलासा, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळासाठी २० कोटींची तरतूद

मुंबई : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अनेक वर्षे फक्त कागदावर आणि घोषणेपूरतं मर्यादित राहिले होते. पण या महामंडळाला सामाजिक न्याय ...

उत्पादन खर्च शून्य म्हणूनच ‘झिरो बजेट’ शेती आधुनिक तंत्र!

औरंगाबाद : झिरो बजेट विषमुक्त शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारला तसेच याशिवाय खर्च कमी झाल्यानं त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. उत्पादन खर्च शून्य म्हणूनच त्याला ...

उत्पादन खर्च शून्य म्हणूनच ‘झिरो बजेट’ शेती आधुनिक तंत्र!

औरंगाबाद : झिरो बजेट विषमुक्त शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारला तसेच याशिवाय खर्च कमी झाल्यानं त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. उत्पादन खर्च शून्य म्हणूनच त्याला ...

‘केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा, आम्ही दुसरा आणणार’

मुंबई : केंद्राच्या जाचक शेतकरी विरोधी कायद्याला आमचा कायम विरोध राहिलेला आहे. त्यामुळे राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी ...

कोरड्या हवामानामुळे मिरची पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव

औरंगाबाद : देउळगाव बाजार येथे कोरड्या हवामानामुळे मिरची पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव सिून येत असून यामुळे शेतक-यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. पंचायत समितीचे कृषि अधिकारी ...

कोरोना नियमाचे पालन करत वडोदचा आठवडी बाजार भरणार

औरंगाबाद : अनेक दिवसांपासून कोरोना परिस्थितीत संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून बंद असलेला वडोदबाजार येथील जनावरांचा आठवडी बाजार आता सोमवारी दि.५ भरणार असून यासाठी ...

कोरोना नियमाचे पालन करत वडोदचा आठवडी बाजार भरणार

औरंगाबाद : अनेक दिवसांपासून कोरोना परिस्थितीत संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून बंद असलेला वडोदबाजार येथील जनावरांचा आठवडी बाजार आता सोमवारी दि.५ भरणार असून यासाठी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!