Agriculture
‘जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच’; पोलिसांच्या धरपकड कारवाईनंतर पडळकर आक्रमक
सांगली : बैलगाडा शर्यतीवरुन राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळतंय. विविध संघटना आणि पक्ष हे बैलगाडा शर्यतीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप ...
पावसाळ्याचे उरले फक्त ४७ दिवस ; परतीच्या पावसाकडे बळीराजाचे लक्ष!
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा पावसाचे एकुणच प्रमाण कमी आहे. जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विभागात ८७९ प्रकल्पांत फक्त ४७ टक्के पाणीसाठा आहे. ...
सतर्क रहा : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता – हवामान विभाग
मुंबई : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली ...
‘आमच्या काळात बैलगाडी शर्यतीसंदर्भात कायदा केला होता, पण या सरकारने…’
पुणे : बैलगाडा शर्यतीवरुन राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळतंय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. आता विधानसेभेचे विरोधी ...
‘आमच्या काळात बैलगाडी शर्यतीसंदर्भात कायदा केला होता, पण या सरकारने…’
पुणे : बैलगाडा शर्यतीवरुन राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळतंय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. आता विधानसेभेचे विरोधी ...
‘शेतकरी ९ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत त्याची साधी दखलही पंतप्रधान घेत नाहीत’
मुंबई – स्वातंत्र्यपूर्वी व स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षाने देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काँग्रेसच्या सरकारने नियोजनपूर्वक आखणी करुन विकासकामे राबवली, ...
कृषि विषयक शासकीय योजनेत महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार; कृषीमंत्र्यांचे संकेत
लातूर – वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या गळीत धन्ये संशोधन केंद्र, लातूर येथे जाऊन सोयाबीन पीक पाहणी, सोयाबीन पिकावर कीड लागू नये ...
९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना; लातूर जिल्ह्यातील ७५ बचतगटांची निवड
लातूर : राज्यात महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. विकेल ते पिकेल या अभियानाद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न ...
पाऊस लांबला; वैजापूरात शेतकरी चिंताक्रांत!
औरंगाबाद : यंदा पावसाने उशीरानेच हजेरी लावली होती. ७ जूनला पडलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यात ५ टक्क्यांच्या आत खरीप पेरण्या करण्यात आलेल्या होत्या. मात्र पावसाने ...
पाऊस लांबला; वैजापूरात शेतकरी चिंताक्रांत!
औरंगाबाद : यंदा पावसाने उशीरानेच हजेरी लावली होती. ७ जूनला पडलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यात ५ टक्क्यांच्या आत खरीप पेरण्या करण्यात आलेल्या होत्या. मात्र पावसाने ...