Atul Bhatkhalkar
मराठा आरक्षण : ‘कोर्टाच्या थपडा खाऊन ठाकरे सरकारचे तोंड सुजले आहे’
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वाचा दिवस होता. कारण, आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी झाली. यातून मराठा समाजातील नागरिकांना ...
‘बेशरम ठाकरे सरकारचे सूडचक्र थांबण्याचे चिन्ह नाही…’
मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली होती. उच्च न्यायालयात जामीन ...
‘हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण…’
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या कार्यालयावर कारवाई करत तिचे कार्यालय तोडण्यात आले होते. यावरून कंगनाने न्यायालयात धाव घेतली होती. आता, मुंबई उच्च न्यायालयानं बीएमसीची ...
‘मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याचे काम बाळासाहेबांनी कधीच केलं नाही, मात्र काँग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे…’
मुंबई : मुंबईत मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे.शिवसेनेनं मुंबईमध्ये या स्पर्धेचं ...
‘सीबीआय आणि ईडीचं केंद्र सरकार बघून घेईल, तुम्ही घरबशा मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात तर पाठवा’
मुंबई : काही दिवसांपूर्वी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्या घरासह कार्यालयांवर छापा टाकून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ...
‘सीबीआय आणि ईडीचं केंद्र सरकार बघून घेईल, तुम्ही घरबशा मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात तर पाठवा’
मुंबई : काही दिवसांपूर्वी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्या घरासह कार्यालयांवर छापा टाकून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ...
‘राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख?’ : अतुल भातखळकर
मुंबई : शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून उद्या ही मुलाखत ...
‘शरद पवारांनी बिहारमध्ये लक्ष घातलं असतं तर…’ ; भातखळकरांचा उपरोधिक टोला
मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने ...
बांग्लादेशींना नागरिकत्व मिळून देण्यासाठी वापरले MIM च्या आमदारांचे लेटर हेड ; अतुल भातखळकरांचा गौप्यस्फोट
मुंबई : देशभरात बांग्लादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व अवैधरित्या देणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचा आरोप कांदिवली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. इतकंच नाही ...
…तर तोंडाच्या वाफा दवडण्याचा जागतिक पुरस्कार उद्धव ठाकरेंना मिळाला असता
मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने धुमशान माजवल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाताशी आलेल्या सोन्यासारख्या पिकासह शेतातील मातीदेखील वाहून ...