संजय राऊत

पिक विमा कंपन्याबाबद अजित पवार घेणार “हा” मोठा निर्णय!

मुंबई : राज्य सरकारने बीड जिल्ह्यात ‘पिक विम्याचा कार्यक्रम’ प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता. राज्यात ही योजना राबविण्याची मागणी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

“३२ वर्षांआधी कुठे होते हे लोक?”- काश्मीर फाईल्सवरून संजय राऊतांचा भाजपला सवाल

मुंबईः विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून राजकीय वर्तुळात दोन प्रवाह तयार झाले आहेत. भाजपकडून हा चित्रपट टॅक्स-फ्री करा अशी मागणी सातत्याने ...

IPL 2022: २००८ नंतर पहिल्यांदाच ‘हे’ तीन खेळाडू नसणार आयपीएलचा भाग

मुंबई: आयपीएलची सुरुवात २६ मार्चपासून होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यंदाचे हंगाम खूप खास असणार आहे कारण. यंदा ...

“आता देश बदलत आहेत…” The Kashmir Files वर विवेक अग्नीहोत्रीची प्रतिक्रिया

मुंबई :  ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या सतत खूप चर्चेत आहे. या चित्रपटात 90 च्या दशकात काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या नरसंहाराची कथा ...

महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक अनुदानात होणार वाढ!

मुंबई : यावर्षी महाविकास आघाडी सरकार हे महिला शेतकरी सक्षमीकरणाठी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत महिला शेतकऱ्यांच्या योजनेत 30 टक्के सहभाग होता, तो वाढवून 50 ...

“काश्मीर फाईल्समधील कागद फडफडून दाखवू नका”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

नवी दिल्ली : ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सध्या राजकारणातही चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. तसेच या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू ...

IPL 2022: फिटनेस टेस्टचा रिझल्ट आला; हार्दिक पास तर शॉमुळे दिल्लीला लागणार धक्का?

मुंबई: आता आयपीएल स्पर्धा सुरू होण्यासाठी २ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. पण, त्याआधी पृथ्वी शॉ आणि हार्दिकबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. ...

50 हजार रुपये “या” शेतकऱ्यांना मिळणार; अर्थमंत्री अजित पवारांचा खुलासा!

मुंबई : ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. पण नेमक्या कोणत्या काळात ...

विरोधकांच्या टीकेवर संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “सत्ता येत नसल्याने…”

नवी दिल्ली : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली असून रात्री १० च्या आत होळी पेटवण्याचे बंधन असणार आहे. तसेच परीक्षेची ...

तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच- राम कदम

मुंबई : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली असून रात्री १० च्या आत होळी पेटवण्याचे बंधन असणार आहे. तसेच परीक्षेची तयारी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!