महाराष्ट्र
सोयगावातील शिवसेनेचा विजय ‘विश्वासाचा’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘नेतृत्वाचा’-अब्दुल सत्तार
औरंगाबाद: सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले. हा विजय विश्वासाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल ...
सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचा डंका; भाजपला बसला जोरदार धक्का..!
औरंगाबाद: सोयगाव मध्ये महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांच्या नेतृत्वाचा विजय झाला असून या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. सोयगाव नगर ...
बदनापूर नगरपंचायतीत भाजपने ‘असा’ दिला महाविकास आघाडीला शह; नगराध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
जालना: बदनापूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत ९ जागेवर निर्विवाद विजय मिळवला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, काँग्रेसने एक तर अपक्षांनी दोन ठिकाणी विजय ...
देवगड नगरपंचायत निवडणूकीत नितेश राणेंना मोठा धक्का; भाजपने गमावली सत्ता!
सिंधुदुर्ग: सर्वांचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. देवगडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांचे पुत्र नितेश राणे(Nitesh Rane) ...
औरंगाबादेत करुणा मुंडेंच्या शिवशक्ती सेनेला नाकारली परवानगी; नेमके काय आहे कारण?
औरंगाबाद: गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात करुणा मुंडे(Karuna Munde) हे नाव मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या त्या ...
‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपला’; मुख्यमंत्र्यांकडून एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
मुंबई: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन.डी. पाटील (N.D. Patil) यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास ...
‘मराठा आरक्षणाचा सरकारने लवकरात लवकर विचार करावा, अन्यथा…’; खासदार संभाजी राजेंचा इशारा
पुणे: राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे अनेकवेळा यावर भाष्य केले जाते. त्याच सोबत सरकारवर टीका देखील केली जाते. ...
“घराणेशाहीच्या विरोधात लढणारी पार्टी म्हणे”, राजनाथ सिंहांच्या वंशावळीचा पुरावा देत रुपाली पाटलांची टीका
मुंबई : घराणेशाहीवरून नेहमीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. भाजपाकडून घराणेशाहीच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमी लक्ष्य केलं जातं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ...
‘कॉंग्रेसचा उत्तर प्रदेशमधला प्रयोग महाराष्ट्रातही करणार’; नाना पटोलेंची घोषणा
मुंबई: सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीत लागलेले दिसत आहेत. नवनवीन प्रयोग करून सामान्य जनतेला आपल्या पक्षाकडे आकर्षित ...
“खासदार इम्तियाज जलील बेईमान”; संजय राऊत यांची टिका..!
औरंगाबाद: आपण महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे ज्या राज्यात आपण राहतो ज्या मातीमध्ये आपण खातो त्याचे ऋण फेडण्याची ही वेळ आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने ...