महाराष्ट्र
भाजपने आता नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत- संजय राऊत
नवी दिल्ली : औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...
“वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती वाटतेय आणि चिरंजीव…”, भातखळकरांचे टीकास्त्र
मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी एक मोठे वक्तव्य केले असून मुंबईचे महत्व कमी करुन सगळं काही दिल्लीला नेण्याचा ...
“राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे”, उदयनराजेंचा इशारा
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले ...
“आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर…”, रोहित पवारांचा इशारा
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (State Governor Bhagat Singh Koshyari) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य ...
राज्यपालांच्या वक्तव्यावर अतुल लोंढेंचे टीकास्त्र; म्हणाले,“हे लोकं सातत्याने महाराजांचा…”
मुंबई : औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ...
“पुतीनचा बिघडला आहे ब्रेन…”, केंद्रीय मंत्री आठवलेंची रशिया-युक्रेन युद्धावर कविता
अहमदनगर: रशिया-युक्रेन युद्धाचे (Union Minister Ramdas Athavale) पडसाद सर्व जगावर उमटत आहेत. अशा युद्धजन्य परिस्थितीने सर्वच जगणे धास्ती घेतली आहे. रोज येथील युद्धाचे व्हिडिओ ...
भारतीय जनता पक्षातील नेत्याचा शिवसेनेला इशारा
मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचा हंगाम सुरु झाला आहे. काहीच दिवसात राज्यातील निवडणूक आयोग राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. ...
BJP VS TMC : बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिंसाचाराचे गालबोट
कोलकत्ता : भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील विळ्या भोपळ्याचे वैर संपूर्ण भारताला माहिती आहे. पश्चिम बंगाल मधील कोणतीही निवडणूक असली तरी भारतीय ...
“…तर युक्रेनहून बरेच विद्यार्थी वेळेवर परतले असते”, भूपेश बघेल यांची केंद्र सरकारवर टीका
नवी दिल्ली: युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून एअर इंडियाचे दुसरे निर्वासन उड्डाण रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी नागरी ...
“…तशी वेळ आल्यास महाराष्ट्र गप्प बसणार नाही”, सुभाष देसाईंचा इशारा
मुंबई: शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उद्योग मंत्री सुभाष देसाई (Industry Minister Subhash Desai) यांच्यासह ...