महाराष्ट्र
“भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे राज्यपालांना सभागृह सोडावे लागले”, जयंत पाटलांची टीका
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (३ मार्च) पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh ...
State Budget Session 2022 : “बाळासाहेब ठाकरे आज असते तर एका मिनिटात अशा मंत्र्याला…”, फडणवीस आक्रमक
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजपासून (३ मार्च) सुरु झाले आहे. भाजपने विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला पहिल्याच दिवशी घेरले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या ...
State Budget Session 2022 : मविआ नेत्यांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल कोश्यारी ...
State Budget Session 2022 : राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला, राष्ट्रपतींनी दाखल घ्यावी; यशोमती ठाकुरांची मागणी
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (३ मार्च) पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. राज्यपाल अभिभाषणवेळी मविआ नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. ...
‘आदळ आपट करून वादळी अधिवेशन होत नाही’ – संजय राऊत
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील कायमच याला कोण ...
State Budget Session 2022 : यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन खऱ्या अर्थानं जनहितार्थ ठरेल- अजित पवार
मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (३ मार्च) सुरू झाले आहेत. मात्र पहिलाच दिवस घोषणा आणि गोंधळानी सुरु झाला आहे. भाजप नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या ...
IPL 2022 : धोनीपुढं मोठं संकट..!CSKचा प्रमुख खेळाडू होणार स्पर्धेबाहेर?
मुंबई : चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेला मुकणार असल्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे. दीपक चहर कोलकाता येथे वेस्ट इंडीज ...
‘मदत आणि स्वागत करा राजकारण नको’ – मनोज कोटक
मुंबई: भाजप खासदार मनोज (BJP MP Manoj Kotak) कोटक यांनी युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील ...
स्वाभिमानीचे ४ मार्चला महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन
कोल्हापूर: महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा नववा ...
स्वाभिमानीचे ४ मार्चला महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन
कोल्हापूर: महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा नववा ...