महाराष्ट्र

संजय राऊत म्हणतात…किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है?

टीम महाराष्ट्र देशा : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या समाजकंटक जमावाने पोलिसांसह सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायचा सपाटा लावला आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ...

देशातील हिंदुंना न्याय देता येत नसेल तर बाहेरचे हिंदु कशाला हवेत : उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : जेव्हा पहिल्यांदा काश्मीरमधून हिंदू निर्वासित म्हणून आले तेव्हा सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आसरा दिला.आता सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे आता ...

ग्रामीण संस्कृतींना उजाळा देणाऱ्या ‘भीमथडी’ जत्रेचे उदघाटन

पुणे : ॲग्रीकल्चरल डेव्ललपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘भीमथडी’ जत्रेने आज उत्साहात 14व्या वर्षात प्रदार्पण केले आहे. ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ...

नागरिकत्व सुधारणा कायदा माझ्या वंजारी समाजाच्या विरोधात – जितेंद्र आव्हाड

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याचे पडसाद उमटत असताना महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या ...

उन्नाव, हैदराबाद घटनेनंतर CM ठाकरे घेणार महत्त्वाचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : देशातील महिलांच्या अत्याचाराच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटनांना आळा घाण्यासाठी महाराष्ट्रात बलात्काराच्या आरोपींना १०० दिवसांत फाशी दिली जावी, ...

महाविकास आघाडीचे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे चालेल : उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपुरात पोहचले आहेत. उद्यापासून (ता. १६) सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ...

आधी कांदा, आता दुध, दरवाढीचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार

टीम महाराष्ट्र देशा : सामान्य माणसाच्या खिशाला आता पुन्हा झळ बसणार आहे. तसेच गृहिणीचे बजेट आधीच कोलमडले आता पुन्हा त्यामध्ये भर पडणार आहे. कारण ...

छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या मागार्नेच महाराष्ट्राचा कारभार चालेल

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. ...

आमच्या विरोधकांची आयुधं संपतात तेव्हा ते जातीवर येतात

टीम महाराष्ट्र देशा : “मी ब्राह्मण आहे हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. पण पवारांना वारंवार याचा उल्लेख करावा लागतो यातच माझं यश आहे,” असा ...

शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला वगैरे शब्द मी वापरणार नाही, पण…

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकांच्या वेळी ज्यांच्याविरोधात मानायुतीने मते मागितली त्यांच्यासोबतच शिवसेने सरकार स्थापन केले. शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा विश्वासघात केला आहे, ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!