महाराष्ट्र

चार दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारने वाढला, मुंबईची परिस्थिती चिंताजनक !

मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा आता 50 हजारवर गेला आहे. तर गेल्या चार दिवसात देशात रुग्णांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे. सर्वाधिक रुग्ण हे ...

संकट काळातही भाजपाकडून गोरगरिबांची फसवणूक तिडीक आणणारी – सचिन सावंत

मुंबई : केंद्र सरकारने स्थलांतरीत मजुरांना आपापल्या गावी परत जाण्याची परवानगी दिली मात्र राज्य सरकारने त्यांच्याकडून पैसे घेऊन रेल्वेकडे जमा करावेत असा अत्यंत असंवेदनशील ...

तळीरामांनी बॅॅॅॅॅकलॉग काढला भरून, राज्यात तब्बल 62 कोटी 55 लाख रुपयांची दारू विक्री

मुंबई : कोरोनामुळे राज्यातील अनेक दुकानं व व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात राज्य सरकारने काही ठिकाणी शिथिलता देत दुकानं व ...

देशमुखांच्या प्रयत्नामुळे हरिद्वार येथे अडकलेल्या भक्तांचा सोलापुरात येण्याचा मार्ग मोकळा

सोलापूर : हरिद्वार येथे पर्यटनासाठी गेलेल्या ७० भक्तांचा सोलापूरला येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी जोरदार ...

चिंताजनक ! देशात कोरोनाने घातले थैमान, गेल्या 24 तासात सापडले 3900 नवीन रुग्ण

मुंबई : देशात कोरोनाबाधितांची संख्या आता 46 हजार 433 झाली आहे. तर गेल्या 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या 24 ...

‘राष्ट्रवादीच्या नादाला लागून सुभाष देसाई यांच्यासारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला आहे’

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे हे कार्यालय असणार ...

दारू खरेदीसाठी तळीरामांची घाई, लांबचं लांब रांगा लावून सोशल डीस्टंंसिंगचे उल्लंघन

मुंबई : गृहमंत्रालयाने देशातील रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमधील दारूची दुकानांवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे आज देशभरातील अनेक दारुची दुकानं उघडली असून तळीरामांनी अगदी प्रथम ...

दारू खरेदीसाठी तळीरामांची घाई, लांबचं लांब रांगा लावून सोशल डीस्टंंसिंगचे उल्लंघन

मुंबई : गृहमंत्रालयाने देशातील रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमधील दारूची दुकानांवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे आज देशभरातील अनेक दारुची दुकानं उघडली असून तळीरामांनी अगदी प्रथम ...

कोरोनाच्या फैलावाला कोण जबाबदार? महाराष्ट्र-पंजाब सरकारमध्ये रंगला कलगीतुरा

नांदेड : लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या लोकांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानंतर नांदेडहून काही भाविक पंजाबमध्ये परतले होते. त्यापैकी 351 लोकांना ...

17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला,जाणून घ्या काय राहणार सुरू आणि काय राहणार बंद

नवी दिल्ली : लोकडाऊनच्या बाबतीत केंद्र सरकारकडून एक नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. यानुसार संपूर्ण देशभरातील लॉक डाऊनचा कालावधी हा 17 मे पर्यंत वाढवण्यात आला ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!