महाराष्ट्र

महत्वाची बातमी: अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

नवी दिल्ली: गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने राज्यासह देशभरात कहर घातला आहे. साधारणतः एप्रिल, मे या महिन्यांत सर्व विद्यापीठांच्या परीक्षा होत असतात. परंतु ...

अंतिम वर्षाच्या परीक्षेची सक्ती का?’युजीसी’ला सुप्रीम कोर्टाने दिले ४८ तासांत उत्तर देण्याचे आदेश

दिल्ली: राज्यासह देशभरात गेले ३ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने कहर केला आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांसह  शैक्षणिक क्षेत्रावर देखील झाला आहे. सामान्यतः एप्रिल, मे ...

स्टेअरिंग ठाकरेंच्या हातात असलं तरी कुठं जायचं हे मागे बसलेले ठरवतात: देवेंद्र फडणवीस

मुंबई: विरोधी पक्ष भाजपा आणि महाविकास आघाडीमधले राजकारण चांगलेच तापलेले सद्या दिसत आहे. तर राजकीय टीका-टिप्पण्यांची धुळवड चालू असल्याचे चित्र उभे राहत आहे. कोरोना ...

आमदार खरेदी करणे, सरकार पाडणे हा भाजपाचा स्वभाव बनला आहे : कॉंग्रेस

नवी दिल्ली-  राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये सुरु असलेला अंतर्गत कलह अवघ्या जगासमोर आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरुद्ध युवा नेते सचिन पायलट यांनी मोठे आव्हान ...

आमदार खरेदी करणे, सरकार पाडणे हा भाजपाचा स्वभाव बनला आहे : कॉंग्रेस

नवी दिल्ली-  राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये सुरु असलेला अंतर्गत कलह अवघ्या जगासमोर आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरुद्ध युवा नेते सचिन पायलट यांनी मोठे आव्हान ...

महाराष्ट्र हादरला : एका दिवसातील आतापर्यंतची सगळ्यात मोठी रुग्ण वाढ

महाराष्ट्र: राज्यातली बहुतांश शहरे व जिल्हे पुन्हा कडक लॉकडाऊनमध्ये असून देखील राज्यातील कोरोना संसर्गाचा कहर हा वाढतच आहे. गेले ३ दिवस दररोज रुग्णांचा आकडा ...

कोरोना गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी परीक्षेची व्यवस्था: उदय सामंत

कोल्हापुर: गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ कोरोना संसर्गाचा कहर सुरु असून राज्यासह देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शैक्षणिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रांची घडी विस्कटली आहे. तर ...

कोरोना गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी परीक्षेची व्यवस्था: उदय सामंत

कोल्हापुर: गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ कोरोना संसर्गाचा कहर सुरु असून राज्यासह देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शैक्षणिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रांची घडी विस्कटली आहे. तर ...

माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन

मुंबई : राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे आज निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हापासून ...

‘अन्य राज्यात 17 हजार किमीचे रस्ते मंजूर, महाराष्ट्राचे अजून प्रस्तावच नाहीत’

मुंबई : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील निधीचा महाराष्ट्राला फायदा मिळावा, ग्रामीण रस्त्यांचे व्यापक जाळे निर्माण व्हावे, यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार असला तरी अद्याप तसे प्रस्तावच ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!