महाराष्ट्र

Corona Breaking News: आजही राज्याचा आकडा ९ हजार पार!

मुंबई: राज्यात गेले ४ महिने कोरोनाने हाहाकार माजवला असून मुंबई, पुण्यासारख्या शहरातील कोरोना आटोक्यात येत असला तरी राज्यातील नव्याने कोरोना संसर्गित होणाऱ्या रुग्णांचा आकडा ...

मोठी बातमी: अंतिम वर्ष परीक्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली: गेले ४ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झालेला दिसत आहे. शैक्षणिक क्षेत्रावर देखील या रोगाचा मोठा ...

दिलासादायक: तब्बल १५ लाख रुग्णांनी गेले कोरोनाला चितपट!

दिल्ली: गेले काही दिवस देशभरात दररोज ५० ते ६० हजारांच्या वर रुग्णांची वाढ होताना दिसत होती. त्यामुळे हि चिंतेची बाब मानली जात होती. काल ...

मोठी बातमी: अंतिम वर्ष परीक्षाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

नवी दिल्ली: गेले ४ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झालेला दिसत आहे. शैक्षणिक क्षेत्रावर देखील या रोगाचा मोठा ...

जय शिवराय: महाराजांचा पुतळा ८ दिवसात बसवणार, कर्नाटक प्रशासनाचे आश्वासन

बेळगाव: बेळगावातील मनगुत्ती या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ७ ऑगस्टच्या रात्री काढण्यात आला. यानंतर, तिथल्या गावातील मराठी भाषिकांनी या गोष्टीचा विरोध करून ...

कर्नाटकात काँग्रेस नेत्याने पुतळा हटवला; शिवसेना आता राजीनामा देणार का? निलेश राणे

बेळगाव: बेळगावातील मनगुत्ती या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ७ ऑगस्टच्या रात्री काढण्यात आला. यानंतर, तिथल्या गावातील मराठी भाषिकांनी या गोष्टीचा विरोध करून ...

सामना अग्रलेख: सत्ता गेल्याने त्यांची डोकी कामातून गेली आहेत; भाजपावर जहरी टीका

मुंबई: २० जुलै पासून सुरु असलेल्या दूध दरवाढीचे आंदोलन १ ऑगस्ट रोजी अधिक आक्रमक करण्यात आले आहे. तर, राज्य सरकारने अजूनही दूध दरवाढीबाबत कोणतीही ...

‘भाजपच्या  तोंडाला रक्त लागलं आहे, अनेक मंत्री घोडेबाजार करत आहेत’

जयपूर- राजस्थान मध्ये सध्या मोठे राजकीय संकट पाहायला मिळत आहे. युवा नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने राजकीय अस्थिरता त ठिकाणी निर्माण ...

लपवाछपवी सुरूच : भाजपकडून फोडाफोडीची भीती, कॉंग्रेसने आपले आमदार जैसलमेरला हलवले

जयपूर : राजस्थान विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यासाठीचा अशोक गेहलोत मंत्रिमंडळाचा प्रस्ताव राज्यपाल कलराज मिश्र यांनी बुधवारी स्वीकारला. विधानसभेचे अधिवेशन १४ ऑगस्टला घेण्यास राज्यपालांनी संमती दिली ...

महत्वाची बातमी: अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

नवी दिल्ली: गेल्या ३ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने राज्यासह देशभरात कहर घातला आहे. साधारणतः एप्रिल, मे या महिन्यांत सर्व विद्यापीठांच्या परीक्षा होत असतात. परंतु ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!