महाराष्ट्र
५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणारं महाराष्ट्र एकटं राज्य नाही; कपिल सिब्बलांनी केली ‘ही’ मागणी
नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात देखील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर सुनावणी सुरु आहे. मात्र, गेले काही महिने कोरोनाच्या संकटामुळे या ...
“दार उघड उद्धवा, दार उघड”, भाजपा अध्यात्मिक सेलचे २९ ऑगस्टला आंदोलन
मुंबई : कोरोना रोगाच्या थैमानामुळे देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. यानंतर जून महिन्यात टाळेबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली गेली व त्यानंतर अनुक्रमे जुलै व ...
मोठी बातमी : देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३० लाख पार!
नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ६९ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनामुक्तांचे प्रमाण देखील वाढत असले तरी ...
मोठी बातमी : देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३० लाख पार!
नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ६९ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनामुक्तांचे प्रमाण देखील वाढत असले तरी ...
राज्यासह परराज्यांत प्रवासासाठी ‘ई-पास’ची गरज नाही : केंद्र सरकार
नवी दिल्ली : गेले ५ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रातिबंध म्हणून ३१ मे पर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर, ...
राज्यासह परराज्यांत प्रवासासाठी ‘ई-पास’ची गरज नाही : केंद्र सरकार
नवी दिल्ली : गेले ५ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रातिबंध म्हणून ३१ मे पर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर, ...
राज्यासह देशातील अन्य राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे होणार अन्नधान्य उपलब्ध
मुंबई : केंद्र शासनाच्या ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या योजनेअंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना देय असलेले अन्नधान्य पोर्टेबिलिटीद्वारे उपलब्ध असल्याची माहिती ...
शिर्डीच साई मंदिर चालू करा, अन्यथा कोर्टात जाणार: खासदार सुजय विखे पाटील आक्रमक
अहमदनगर : कोरोना रोगाच्या थैमानामुळे देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. यानंतर जून महिन्यात टाळेबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली गेली व त्यानंतर अनुक्रमे जुलै व ...
राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा आणखी एक दणका!
नवी दिल्ली : कोरोना रोगाच्या थैमानामुळे देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. यानंतर जून महिन्यात टाळेबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली गेली व त्यानंतर अनुक्रमे जुलै ...
फडणवीस आणि त्यांच्या टोळीने राज्याचा कारभार कसा करावा हे शिकवू नये : रुपाली चाकणकर
मुंबई : काल सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंग राजपूत प्रकरणी होत असलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीला अखेर मान्यता दिली. तसंच पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करणंही योग्यच असल्याचं ...