महाराष्ट्र
अंतिम वर्ष परीक्षा : उदय सामंतांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ३१ ऑगस्ट ...
पत्रकार पांडुरंग रायकर यांच निधन हलगर्जीपणामुळे; पालकमंत्री अजित पवार यांचे चौकशीचे आदेश
पुणे : Tv9 चे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच कोरोनामुळे निधन झाल आहे. मागील काही दिवसांपासून ते कोरोनाग्रस्त होते आणि त्यांच्यावर नव्यानेच उदघाटन करण्यात ...
व्यवस्थेने बळी घेतला… मिस यु पांडुरंग ! Tv9 मराठीच्या पत्रकाराचे कोरोनाने निधन
पुणे: सध्याच्या करोनाकाळात बातमीसाठी ठिकठिकाणी जाऊन लोकांना प्रत्येक गोष्टीची ईत्यंभूत माहिती देणार्या पत्रकारसुद्धा करोनाच्या विळख्यात अडकले आहे. Tv9 मराठीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांच करोनामुळे ...
राज्यात काल एका दिवसात १५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित! तर कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या…
मुंबई : राज्यात काल गणेशोत्सव साधेपणाने पार पडला. कोरोनाचे सावट सर्वच सणांवर कायम असून काल राज्यातील रुग्णसंख्येत १५ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. ...
‘हा’ माजी क्रिकेटपटू दरीत कोसळला, शोधकार्य सुरु!
नाशिक : माजी रणजीपटू आणि महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर शेखर गवळी हे खोल दरीत कोसळले. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात पर्यटनासाठी गेले असता ट्रेकिंगदरम्यान ...
अंतिम वर्ष परीक्षा : उदय सामंत घेणार राज्यपालांची भेट
मुंबई : परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ३१ ऑगस्ट ...
खुशखबर : राज्यांतर्गत रेल्वे प्रवास सुरु होणार
मुंबई : गेले ५ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाला प्रातिबंध म्हणून ३१ मे पर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर, ...
देशात गेल्या २४ तासांतील कोरोना रुग्णवाढीचा व कोरोनामुक्तांचा आकडा ६० हजार पार
नवी दिल्ली : दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा हा वाढतच असून एकूण रुग्णांचा आकडा ३७ लाखांजवळ पोहोचला आहे. त्यामुळे अनलॉक-४ जरी आजपासून देशभरात लागू होणार ...
मंदिर-मशीदी ईम्तीयाज जलीलांची खाजगी मालमत्ता नाही-शिवसेना आमदार दानवेंंचा टोला
औरंगाबाद: ‘आज मंदिर कल मस्जिद’ अशा आशयाचे ट्विट औरंगाबादचे खासदार ईम्तीयाज जलीलांनी केल्यानंतर आता वादंग सुरू झाले आहे. मंदिर-मशीदी जलीलांची खासगी मालमत्ता नाही असा ...
सरकार व देवांत भांडण लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो शक्य नाही!
मुंबई : भाजपचं घंटानाद आणि प्रकाश आंबेडकरांच्या थेट पंढरपूरतील आंदोलनाने राज्यात धार्मिक स्थळ उघडण्यासाठीची मोहीम जोरदार सुरू असतानाच आता यात एमआयएमचे खासदार ईम्तीयाज जलील यांनी ...